शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

हिंगणघाट पीडितेला लवकर न्याय द्या : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 21:23 IST

हिंगणघाट जळीतकांडातील प्राध्यापिकेचे निधन झाल्यानंतर सोमवारी सायंकाळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे निदर्शने करण्यात आली.

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : हिंगणघाट जळीतकांडातील प्राध्यापिकेचे निधन झाल्यानंतर सोमवारी सायंकाळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे निदर्शने करण्यात आली. पुरोगामी महाराष्ट्रात एका प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा झालेला प्रकार हा अमानुषतेचा कळस आहे. या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई व्हायला हवी व यासाठी हे प्रकरण ‘फास्टट्रॅक’ न्यायालयात चालविण्यात यावे, अशी मागणी ‘अभाविप’तर्फे करण्यात आली आहे. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी महाराजबाग चौकात निदर्शने केली.मृत प्राध्यापिकेला न्याय मिळावा व दोषी आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी. जिजाऊंच्या भूमीत एका महिलेवर झालेला अन्याय ही दुर्दैवी बाब आहे, अशी भावना अभाविपच्या विदर्भ प्रांत विद्यार्थिनी प्रमुख विजया चिखलकर यांनी व्यक्त केली. तर लवकरात लवकर पीडितेला न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागपूर महानगर मंत्री अमित पटले यांनी दिला.

टॅग्स :HinganghatहिंगणघाटagitationआंदोलनStudentविद्यार्थी