शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
4
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
5
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
6
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
7
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
8
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
9
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
10
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
11
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
12
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
13
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
14
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
15
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
16
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
17
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
18
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
19
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
20
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान

नुकसानग्रस्त धान उत्पादकांना आर्थिक मदत द्या

By admin | Updated: November 19, 2014 00:45 IST

गेल्या वर्षी अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला. या आपत्तीतून शेतकरी अद्याप सावरलेला नाही. यंदाच्या खरीप हंगामात अपुरा पाऊ स झाल्याने पिकावर परिणाम झाला.

पावसाचा फटका : जि.प. कृ षी सभापती यांची मागणी नागपूर : गेल्या वर्षी अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला. या आपत्तीतून शेतकरी अद्याप सावरलेला नाही. यंदाच्या खरीप हंगामात अपुरा पाऊ स झाल्याने पिकावर परिणाम झाला. त्यातच या आठवड्यात अवकाळी पावसामुळे रामटेक तालुक्यातील धानपिकाचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला. नुकसानग्रस्त धान उत्पादकांना सरकारने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती आशा गायकवाड यांनी केली आहे.रामटेक तालुक्यातील मनसर, पडगोवरी, शिवनी, भंडारबोडी, काचूरवाही, नगरधन, शीतलवाडी, किरणापूर आदी गावांतील धानपिकाचे पावसामुळे नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागाची गायकवाड यांनी पाहणी केली. नुकसानग्रस्त भागाचा महसूल व कृषी विभागाने सर्वे करून सरकारने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शासनाला पाठविलेल्या निवेदनातून केल्याची माहिती गायकवाड यांनी मंगळवारी दिली. पाहणी दौऱ्यात गायकवाड यांच्यासमवेत माजी सभापती वर्षा धोपटे, जि.प. सदस्य शोभा झाडे, रामटेक पंचायत समितीच्या सभापती किरण धुर्वे, अरुण बन्सोड, पंचायत समिती सदस्य विवेक तुरक, सुरेश गायकवाड, विकेंद्र महाजन आदी सहभागी झाले होते. गायकवाड यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. (प्रतिनिधी)कापसाला ६००० रु. भाव द्याकापूस उत्पादक नैसर्गिक संकटात सापडला आहे. त्यातच केंद्र सरकारने जाहीर केलेले हमीभाव कमी आहे. त्यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने सरकारने कापसाला प्रति क्विंटल ६००० रु.चा भाव द्यावा, अशी मागणी आशा गायकवाड यांनी केली आहे.