शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

'गटार' हे वाड्मयीन ताकत सिद्ध करणारे नाटक - डॉ. भालचंद्र जोशी

By आनंद डेकाटे | Updated: August 30, 2023 16:28 IST

वीरेंद्र गणवीर लिखीत गटार' या पुस्तकाचे प्रकाशन

नागपूर : नागपुरातील १९७७-७८ च्या काळातील आमच्या समांतर कला चळवळीतील स्ट्रीट प्ले रंगभूमीच्या आशयाचे सामाजिक बांधिलकीचे आणि व्यवस्था परिवर्तनाचे सूत्र दलित रंगभूमी बरोबर आम्ही प्रभावीपणे प्रवाहित राखले. आता वीरेंद्र गणवीर यांच्या बहुजन रंगभूमीने केलेला त्याचा विस्तार व विकास हे विदर्भाचे नाट्य वैभव आणि वैदर्भीय समांतर रंगभूमी बरोबरच महाराष्ट्राच्या रंगभुमीचे ते वैशिष्ट्य आहे, असे उद्गार डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी येथे काढले.

'गटार' या वीरेंद्र गणवीर यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सायंटिफिक सभागृहात अगोदर 'गटार' या बहुपुरस्कृत नाटकाचा ७५ वा प्रयोग आणि नंतर त्या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. विचारपीठावर ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ रवींद्र शोभणे, प्रख्यात हिंदी लेखक,समीक्षक डॉ. विमल थोरात, प्रगतिशील लेखक संघाचे प्रसेनजित तेलंग, बोधी प्रकाशनच्या संचालक अर्चना खोब्रागडे व लेखक वीरेंद्र गणवीर होते.

डॉ. विमल थोरात म्हणाल्या, विषमतेतून निर्माण जातिव्यवस्थेने विशिष्टच जातीवर लादलेले घाण उपसण्याचे काम हे त्यांना मानवाधिकारांपासून वंचित राखते, ती व्यवस्था उलथवून टाकण्याचे आवाहन ही नाट्यकृती प्रभावीपणे करते.

डॉ. रविंद्र शोभणे म्हणाले, लोकभावनांचा अवमान हा एक नवा प्रवाह पुढे आला असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपी वर सर्व लोक आपआपल्या तऱ्हेने नको ते विश्लेषण मांडताहेत. प्रास्ताविक स्वतः लेखक, दिग्दर्शक वीरेंद्र गणवीर यांनी केले. संचालन शांतरक्षित गावंडे यांनी तर अस्मिता पाटिल यांनी आभार मानले.

टॅग्स :Theatreनाटकliteratureसाहित्यVidarbhaविदर्भnagpurनागपूर