शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

गंगा नदी सकारात्मक उर्जेचा स्रोत  : अर्जुन मेघवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:23 IST

जगभरात अनेक नद्या वाहतात. मात्र गंगा नदीतील पाण्याचे गुण इतर ठिकाणी आढळून येत नाहीत. गंगा नदीच्या पाण्यात ‘ब्रह्मतत्त्व’ आहे की नाही, यावर संशोधन सुरू आहे. मात्र ‘नीरी’तसेच आणखी काही संस्थांच्या प्राथमिक अहवालातून गंगा नदीच्या पाण्यात सकारात्मक ऊर्जेचा स्रोत असल्याची बाब समोर आली आहे, अशी माहिती जलसंपदा, नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी दिली.

ठळक मुद्दे गंगा स्वच्छतेसाठी निविदा प्रक्रिया पूर्णत्वाकडे

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जगभरात अनेक नद्या वाहतात. मात्र गंगा नदीतील पाण्याचे गुण इतर ठिकाणी आढळून येत नाहीत. गंगा नदीच्या पाण्यात ‘ब्रह्मतत्त्व’ आहे की नाही, यावर संशोधन सुरू आहे. मात्र ‘नीरी’तसेच आणखी काही संस्थांच्या प्राथमिक अहवालातून गंगा नदीच्या पाण्यात सकारात्मक ऊर्जेचा स्रोत असल्याची बाब समोर आली आहे, अशी माहिती जलसंपदा, नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी दिली. १६ फेब्रुवारीपासून मंत्रालयाच्या पुढाकाराने शहरात ‘भूजल मंथन’चे आयोजन करण्यात आले आहे. यासंबंधी पत्रपरिषदेदरम्यान माहिती देताना ते बोलत होते.गंगा नदीच्या स्वच्छतेसंदर्भात केंद्र सरकार गंभीर असून ‘नमामि गंगे’ प्रकल्पावर आतापर्यंत १४१२७ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यानुसार गंगा नदीच्या किनाºयावर असलेल्या शहरांसाठी एकूण ९७ ‘एसटीपी’ (सिव्हेज ट्रीटमेन्ट प्लॅन्ट) प्रकल्पांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. याशिवाय इतर प्रकल्प मिळून ही संख्या १८७ असून यातील ४७ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. पहिल्या टप्प्याचे काम जोरात सुरू असून मार्चअखेर उर्वरित प्रकल्पांची निविदा प्रक्रियादेखील पूर्ण होईल. गंगा नदीच्या किनाºयावर अनेक ठिकाणी औषधी वनस्पती आहे. त्यामुळे नदीच्या पाण्यात ‘बॅक्टेरिआ’चे प्रमाण कमी दिसून येते, असेदेखील अर्जुन मेघवाल यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय भूमी जल बोर्डाचे अध्यक्ष के.सी.नाईक, सुधीर दिवे प्रामुख्याने उपस्थित होते.गडकरींमुळे ‘नमामि गंगे’ला गतीगंगा स्वच्छता करण्यावर आमचा भर असून या विभागाच्या माजी मंत्री उमा भारती यांच्या कार्यकाळात अनेक नव्या गोष्टींना सुरुवात झाली. त्यांचे काम अतिशय चांगले होतेच, मात्र नितीन गडकरी यांच्याकडे ही जबाबदारी आल्यानंतर त्यांनी कामाचा धडाकाच लावला आहे. त्यांच्यामुळे ‘नमामि गंगे’ प्रकल्पाला गती प्राप्त झाली आहे, असे प्रतिपादन अर्जुन मेघवाल यांनी केले.

टॅग्स :riverनदीnagpurनागपूर