शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

नागपुरातील फुटाळा तलाव ठरतोय ‘सुसाईड पॉर्इंट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 11:48 PM

उपराजधानीत फुटाळा तलावाकडे तरुणाईचा आवडता कट्टा म्हणून पाहण्यात येते. मात्र मागील काही वर्षांपासून निराशेने ग्रस्त लोकांकडून येथे टोकाचे पाऊल उचलण्यात येत आहे. २०१५ सालापासून साडेतीन वर्षांत येथे ४७ नागरिकांनी आत्महत्या केली आहे. या तलावातील आत्महत्यांचे प्रमाण लक्षात घेता प्रशासनाने येथे ठोस पावले उचलण्याची गरज आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली.

ठळक मुद्देसाडेतीन वर्षात ४७ आत्महत्या : धंतोली, सीताबर्डी, अंबाझरीत आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत फुटाळा तलावाकडे तरुणाईचा आवडता कट्टा म्हणून पाहण्यात येते. मात्र मागील काही वर्षांपासून निराशेने ग्रस्त लोकांकडून येथे टोकाचे पाऊल उचलण्यात येत आहे. २०१५ सालापासून साडेतीन वर्षांत येथे ४७ नागरिकांनी आत्महत्या केली आहे. या तलावातील आत्महत्यांचे प्रमाण लक्षात घेता प्रशासनाने येथे ठोस पावले उचलण्याची गरज आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर पोलिसांकडे विचारणा केली होती. २०१५ पासून धंतोली, अंबाझरी व सीताबर्डी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत किती गुन्हे झाले, त्यात आत्महत्यांचे प्रमाण किती होते, त्यात हत्या-महिलांवरील अत्याचार इत्यादींचे प्रमाण किती होते तसेच किती गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले, याबाबत त्यांनी प्रश्न विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार फुटाळा तलावात १ जानेवारी २०१५ ते ३० जून २०१८ या कालावधीत एकूण ४७ जणांनी आपला जीव दिला. २०१६ मध्ये येथे आत्महत्यांचे प्रमाण १४ इतके होते तर २०१८ मधील पहिल्या सात महिन्यांतच १३ जणांनी आत्महत्यांचे पाऊल उचलले. दरम्यान, धंतोली, अंबाझरी व सीताबर्डी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत या व्यतिरिक्त साडेतीन वर्षांत २७ जणांना आत्महत्या केली.१८ गुन्हेगार तडीपार१ जानेवारी २०१५ ते ३० जून २०१८ या साडेतीन वर्षांच्या कालावधीत तिन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ५२१९ गुन्हे दाखल झाले. या कालावधीत एकूण १८ गुंडांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली. सीताबर्डी व अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी आठ जणांना तडीपार करण्यात आले.फुटाळा तलावातील आत्महत्यावर्ष             आत्महत्या२०१५          १२२०१६         १४२०१७         ८२०१८ (जूनपर्यंत) १३

टॅग्स :Futala Lakeफुटाळा तलावSuicideआत्महत्या