शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

महाराष्ट्र बँकेच्या तिजोरीत पुराचे पाणी, ४०० काेटींच्या नाेटा खराब?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 11:37 IST

२३ सप्टेंबर रोजी बसलेल्या पुराच्या तडाख्यात परिणाम : 'आरबीआय'ला कळविली माहिती

नागपूर : २३ सप्टेंबर रोजी नागपूरला पुराचा तडाखा बसला होता. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पुराचे पाणी बँक ऑफ महाराष्ट्रच्या सीताबर्डी येथील झाेन कार्यालयातही शिरले हाेते, ज्यामुळे बँकेच्या चलन तिजाेरीतील राेकड भिजली व निरुपयाेगी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यात अंदाजे ४०० काेटींची राेकड खराब झाल्याची माहिती पुढे आली आहे.

२२ सप्टेंबरच्या रात्री नागपुरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम व मध्य नागपुरातील बहुतेक वस्त्या जलमय झाल्या हाेत्या. २३ सप्टेंबरच्या सकाळी हाहाकार उडाला हाेता. शेकडाे लाेकांच्या घरात पाणी शिरले हाेते आणि पुरात अडकलेल्या अनेकांना बाेटीद्वारे बाहेर काढावे लागले. नागनदीच्या आसपासच्या वस्त्या पुराने वेढल्या हाेत्या. या पुरात नुकसान झाल्याचे पंचनामे अद्यापही सुरू आहेत. यादरम्यान नागनदीच्या काठावरून ५० मीटर दूर असलेल्या महाबॅंकेच्या झाेन कार्यालयातही पुराचे पाणी शिरले हाेते. बॅंकेतून पुराचे पाणी काढण्यासाठी २४ तास लागले. मात्र या पुरामुळे बॅंकेच्या तिजाेरीतील राेकड भिजल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुराच्या घटनेनंतर आरबीआयला याबाबत कळविण्यात आले. आरबीआयने खराब झालेल्या नोटा गोळा करण्यासाठी आणि चलन तिजोरी पुन्हा भरण्यासाठी तातडीने तपासणी पथक पाठवले. आरबीआयचे अधिकारी काळजीपूर्वक नोटा मोजतात आणि स्कॅन करतात, ज्या पुन्हा जारी करता येत नाहीत त्या काढून टाकल्या जातात. त्यानंतर, मानक प्रक्रियेनुसार बँकेला नवीन पैसे पाठवले जातात. सूत्राच्या माहितीनुसार बँकेने कागदी चलनातील अंदाजे ४०० कोटी रुपये गमावले आहेत. यासंदर्भात बॅंकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक वैभव काळे यांना विचारले असता, त्यांनी याबाबत कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला.

टॅग्स :MONEYपैसाbankबँकMaharashtra Bankमहाराष्ट्र बँक