शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

थंडीचा कहर, नागपुरात थंडीमुळे पाच जणांचा मृत्यू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 11:34 IST

नागपुरात विविध ठिकाणी पाच जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. या पाचही जणांचा मृत्यू झाला कडाक्याच्या थंडीमुळे झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानाचा पारा घसरून थंडीचा कडाका वाढला आहे. उपराजधानीतही तापमान चांगलेच घसरले असून ही लाट जीवघेणी ठरत आहे. दरम्यान शहरात एकाच दिवसात ५ जण मृतावस्थेत आढळून आले आहेत.  कडाक्याच्या थंडीमुळे या पाचही जणांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

माहितीनुसार, नागपुरातील कपिलनगर, गणेशपेठ आणि सोनेगाव या ठिकाणी तिघांचा मृत्यू झाला आहे. एका ६५ वर्षीय वृद्धाचा फुटपाथवर मृतदेह आढळून आला आहे. तर, एका व्यक्तीचा मृतदेह ट्रकमध्ये आढळून आला आहे. तर एका अनोळखी महिलेचा मृतदेह शोनेगाव परिसरात आढळून आला आहे. या पाचही जणांचा मृत्यू थंडत गारठून झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, अद्याप याला शासकीय यंत्रणेकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

गडचिरोली विदर्भात सर्वात थंड : गारठा वाढला

उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरीमुळे उपराजधानीत परत एकदा थंडीचा कडाका वाढला आहे. सलग दुसऱ्या दिवशी नागपुरातील पारा ८ अंशांहून खाली होता. मागील २४ तासात शहरातील किमान तापमानात ०.२ अंश सेल्सिअस इतकी घट दिसून आली. मंगळवारी शहरात ७.६ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीहून ४.९ अंशांहून खाली होते. विदर्भात गडचिरोली सर्वात थंड होते. तेथे ७.४ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले.

टॅग्स :weatherहवामानDeathमृत्यू