शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

नागपुरात  शीतगृहाला आग; मिरचीच्या धुरामुळे नागरिक त्रस्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:26 IST

भंडारा मार्गावरील आदिनाथ शीतगृहाला शनिवारी लागलेली आग तीन दिवसानंतरही पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. शीतगृहात मिरचीची १३ हजार पोती आहेत तसेच चणा डाळ, गहू व अन्य धान्यांचा प्रचंड साठा आहे. परंतु शीतगृहाच्या मिरची असलेल्या भागाला आग लागलेली आहे. मिरचीच्या धुरामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचा श्वास गुदमरत असल्याने त्रस्त झालेले आहेत.

ठळक मुद्देतीन दिवसानंतरही धूर कायम : शीतगृहात मिरचीची १३ हजार पोती

लोकमत यूज नेटवर्कनागपूर : भंडारा मार्गावरील आदिनाथ शीतगृहाला शनिवारी लागलेली आग तीन दिवसानंतरही पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. शीतगृहात मिरचीची १३ हजार पोती आहेत तसेच चणा डाळ, गहू व अन्य धान्यांचा प्रचंड साठा आहे. परंतु शीतगृहाच्या मिरची असलेल्या भागाला आग लागलेली आहे. मिरचीच्या धुरामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचा श्वास गुदमरत असल्याने त्रस्त झालेले आहेत.मिरचीच्या धुरामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. शीतगृहातील एक भाग ओला करून आग आटोक्यात आणणे अपेक्षित होते. परंतु आग विझविण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा परिसरातील नागरिकांचा आरोप आहे.आग आटोक्यात न आल्यास संपूर्ण इमारतीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. ही आग आणखी १०-१५ दिवस कायम राहिल्यास मिरचीच्या धुरामुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेणे कठीण होईल. वाऱ्याची दिशा लक्षात घेऊ न मिरचीच्या पोत्यावर पाण्याचा माराके ल्यास आग आटोक्यात येईल. मात्र आग विझविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.शीतगृहाच्या काही अंतरावर राष्ट्रीय महामार्ग आहे. मिरची ठेवण्यात आलेल्या भागावर पाण्याचा मारा केल्यास धुराचे लोळ निर्माण होतील. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना अधिक त्रास होईल. यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकाच वेळी आग आटोक्यात आणता येत नाही. ज्या भागात आगीचे लोळ दिसत आहेत त्या भागात अग्निशमन विभागाचे जवान २४ तास पाण्याचा मारा करीत असल्याची माहिती अग्निशमन विभागाचे स्थानाधिकारी बी.पी. चंदनखेडे यांनी दिली.

टॅग्स :fireआगnagpurनागपूर