शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
2
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
3
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
4
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
5
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
6
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
7
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
8
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
9
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
10
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
11
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
12
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
13
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
14
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
15
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
16
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
17
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
18
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
19
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
20
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  शीतगृहाला आग; मिरचीच्या धुरामुळे नागरिक त्रस्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:26 IST

भंडारा मार्गावरील आदिनाथ शीतगृहाला शनिवारी लागलेली आग तीन दिवसानंतरही पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. शीतगृहात मिरचीची १३ हजार पोती आहेत तसेच चणा डाळ, गहू व अन्य धान्यांचा प्रचंड साठा आहे. परंतु शीतगृहाच्या मिरची असलेल्या भागाला आग लागलेली आहे. मिरचीच्या धुरामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचा श्वास गुदमरत असल्याने त्रस्त झालेले आहेत.

ठळक मुद्देतीन दिवसानंतरही धूर कायम : शीतगृहात मिरचीची १३ हजार पोती

लोकमत यूज नेटवर्कनागपूर : भंडारा मार्गावरील आदिनाथ शीतगृहाला शनिवारी लागलेली आग तीन दिवसानंतरही पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. शीतगृहात मिरचीची १३ हजार पोती आहेत तसेच चणा डाळ, गहू व अन्य धान्यांचा प्रचंड साठा आहे. परंतु शीतगृहाच्या मिरची असलेल्या भागाला आग लागलेली आहे. मिरचीच्या धुरामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचा श्वास गुदमरत असल्याने त्रस्त झालेले आहेत.मिरचीच्या धुरामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. शीतगृहातील एक भाग ओला करून आग आटोक्यात आणणे अपेक्षित होते. परंतु आग विझविण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा परिसरातील नागरिकांचा आरोप आहे.आग आटोक्यात न आल्यास संपूर्ण इमारतीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. ही आग आणखी १०-१५ दिवस कायम राहिल्यास मिरचीच्या धुरामुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेणे कठीण होईल. वाऱ्याची दिशा लक्षात घेऊ न मिरचीच्या पोत्यावर पाण्याचा माराके ल्यास आग आटोक्यात येईल. मात्र आग विझविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.शीतगृहाच्या काही अंतरावर राष्ट्रीय महामार्ग आहे. मिरची ठेवण्यात आलेल्या भागावर पाण्याचा मारा केल्यास धुराचे लोळ निर्माण होतील. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना अधिक त्रास होईल. यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकाच वेळी आग आटोक्यात आणता येत नाही. ज्या भागात आगीचे लोळ दिसत आहेत त्या भागात अग्निशमन विभागाचे जवान २४ तास पाण्याचा मारा करीत असल्याची माहिती अग्निशमन विभागाचे स्थानाधिकारी बी.पी. चंदनखेडे यांनी दिली.

टॅग्स :fireआगnagpurनागपूर