शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
4
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
6
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
7
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
8
हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
9
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
10
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
11
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
12
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
13
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
14
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
15
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
16
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
17
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
18
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
19
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
20
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील २३ हजारावर शेतकरी कर्जमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 22:35 IST

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील २३ हजार ४११ शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून त्यांच्या खात्यात २०७.०४ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे२०७ कोटी रुपये खात्यात जमा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील २३ हजार ४११ शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून त्यांच्या खात्यात २०७.०४ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची घोषणा केली. दोन लाख रुपयापर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांनाच लाभ देण्याचे आदेश काढले. सरकारने दोन लाखांवरील शेतकऱ्यांसोबत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदत देण्याचे जाहीर केले आहे. कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज मागविण्यात आले नाही. बँकांकडूनच यादी घेण्यात आली.सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या असून त्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यात ४० हजार ९० शेतकरी पात्र ठरले आहेत. यातील ३१ हजार २३० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले. आतापर्यंत २३ हजार ४११ शेतकऱ्यांच्या खात्यात २०७ कोटी ४ लाखांची रक्कम जमा करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर