शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

कौटुंबिक कलह मुलांसाठी घातक : अनघा राजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 22:27 IST

कौटुंबिक कलह मुलांसाठी अतिशय घातक ठरतो. कौटुंबिक कलहामुळे मुले प्रेमापासून वंचित होतात. त्याचा मुलांच्या मानसिकता व गुणवत्तेवर परिणाम होतो, असे मानसोपचारतज्ज्ञ अनघा राजे यांनी ‘कौटुंबिक कलहाचा नात्यावर परिणाम’ विषयावरील चर्चासत्रात सांगितले.

ठळक मुद्देकुटुंब न्यायालयात चर्चासत्र

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कौटुंबिक कलह मुलांसाठी अतिशय घातक ठरतो. कौटुंबिक कलहामुळे मुले प्रेमापासून वंचित होतात. त्याचा मुलांच्या मानसिकता व गुणवत्तेवर परिणाम होतो, असे मानसोपचारतज्ज्ञ अनघा राजे यांनी ‘कौटुंबिक कलहाचा नात्यावर परिणाम’ विषयावरील चर्चासत्रात सांगितले.हे चर्चासत्र महाराष्ट्र राज्य कुटुंब न्यायालय समुपदेशक संघटना व कुटुंब न्यायालय वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कुटुंब न्यायालयात आयोजित करण्यात आले होते. चर्चासत्रात राजे यांच्यासह सेवानिवृत्त न्यायाधीश भावना ठाकर, वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. श्याम आंभोरे, विवाह समुपदेशक लक्ष्मीकांत कामळजकर यांचा समावेश होता.संयुक्त कुटुंब पद्धती मोडित निघून विभक्त कुटुंब पद्धती वाढीस लागली आहे. विभक्त कुटुंबातील पती-पत्नी नोकरी करीत असल्यास मुलांकडे दुर्लक्ष होते. अन्य विविध कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करणे कठीण जाते. त्यामुळे कलह निर्माण होतो, असे मत ठाकर यांनी व्यक्त केले. कौटुंबिक कलहाचा व्यक्तीच्या वैयक्तिक व व्यावसायिक जीवनावर परिणाम होतो, असे अ‍ॅड. आंभोरे यांनी तर, कौटुंबिक कलहामुळे नैराश्य, एकटेपणा व व्यसनाधीनता वाढते, असे कामळजकर यांनी सांगितले. याप्रसंगी प्रधान न्यायाधीश मंगला ठाकरे, न्या. विश्वास पाठक, न्या. प्रशांत अग्निहोत्री प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अ‍ॅड. रश्मी खापर्डे यांनी संचालन केले तर, विवाह समुपदेशक राजेंद्रकुमार कोतवाल यांनी आभार मानले.

टॅग्स :FamilyपरिवारCourtन्यायालय