शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

स्वातंत्र्यवीरांना भारतरत्न देणार की नाही, हे स्पष्ट करावे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 23:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आपण अतिशय विसंगतीपूर्ण देशात राहतो. ज्या क्रांतिकारकांनी देशासाठी आपले आयुष्य अर्पण केले त्यांच्याविषयी आपणा ...

ठळक मुद्देइतिहास संशोधक विक्रम संपथ यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपण अतिशय विसंगतीपूर्ण देशात राहतो. ज्या क्रांतिकारकांनी देशासाठी आपले आयुष्य अर्पण केले त्यांच्याविषयी आपणा सगळ्यांना स्मृतिभ्रंशाचा आजार जडल्यागत स्थिती सध्याची आहे. ज्या सत्तेविरोधात स्वातंत्र्यवीर सावरकर लढले, तीच सत्ता अर्थात लंडन सावरकरांचा भारतीय देशभक्त आणि महान तत्त्वचिंतक म्हणून गौरव करते. आपल्याकडे मात्र, त्याच सावरकरांची बदनामी केली जाते. अशा सावरकरांना भारतरत्न देणार की नाही, हे भारत सरकारने स्पष्ट करावे.. असे आवाहन प्रसिद्ध लेखक व इतिहास संशोधक डॉ. विक्रम संपथ यांनी केले.मंथन ऑर्गनायझेशनच्यावतीने चिटणवीस सेंटर येथे आयोजित ‘वीर सावरकर : विस्मृतीत केलेल्या भूतकाळाचा प्रतिध्वनी’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.लंडन येथील इंडिया हाऊसमध्ये त्यांचे वास्तव्य होते. तेथे स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती एक भारतीय देशभक्त आणि महान चिंतक म्हणून जपली जात आहे. मात्र, आपल्याकडे आमच्याच महान पुरुषांचा प्रत्येक व्यासपीठावर अपमान करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. भारतीय शिक्षणव्यवस्थेत अगदी सुरुवातीपासूनच महापुरुष आणि स्वातंत्र्यसैनिकांचा तिटकारा दिसतो. त्यामुळेच, नव्या पिढीला सावरकर माहीत नाहीत. सावरकर हे पूर्ण स्वातंत्र्याबद्दल बोलणारे पहिले भारतीय होत. ‘सर्वजनहिताय, सर्वजनसुखाय’ ही घोषणा त्यांचीच होती. सावरकरांनी द्विराष्ट्र सिद्धांतावर कधीच विश्वास ठेवला नाही. पाकिस्तानच्या स्थापनेला कधीच पाठिंबा दिला नाही. त्यांचे विचार आणि श्रद्धा कार्ल मार्क्सद्वारे प्रेरित नाहीत. मात्र, त्यांच्याविषयी भ्रम पसरविण्यात येत असल्याचे डॉ. विक्रम संपथ म्हणाले. डॉ. विक्रम संपथ यांचे श्रीधर गाडगे यांनी स्वागत केले. रसिका जोशी व सागर मिटकरी यांनी संचालन केले तर आभार ऋषिकेश वानोडे यांनी मानले.

टॅग्स :nagpurनागपूर