शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

एल्गार परिषदेत आक्षेपार्ह वक्तव्य तपासून पाहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 11:09 IST

Nagpur News एल्गार परिषदेत काही आक्षेपार्ह वक्तव्ये करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्या कार्यक्रमाचे व्हिडीओ तपासून आक्षेपार्ह वक्तव्य तपासून पाहिले जात आहे अशी माहिती गृह मंत्री अनिल देशमुख यांनी येथे दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: एल्गार परिषदेत काही आक्षेपार्ह वक्तव्ये करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्या कार्यक्रमाचे व्हिडीओ तपासून आक्षेपार्ह वक्तव्य तपासून पाहिले जात आहे अशी माहिती गृह मंत्री अनिल देशमुख यांनी येथे दिली.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी सोमवारी सकाळी दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी, देशातील नागरिकांवर असलेला कराचा बोजा कमी व्हावा. पेट्रोलच्या किमती कमी व्हाव्यात. जिएसटी चा परतावा मिळावा असे प्रतिपादन केले.

 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखJayant Patilजयंत पाटील