शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडविल्याची शंका
2
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
5
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
6
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
7
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
8
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
9
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
10
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
11
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
12
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
13
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
14
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
15
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
16
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
17
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
18
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
19
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
20
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...

‘एल-निनाे’ने राेखला पाऊस? पारा चढला; शेतकरी चिंतेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2023 21:27 IST

Nagpur News गेल्या तीन दिवसांपासून कमजाेर पडलेल्या पावसाची स्थिती शेतकऱ्यांना चिंता करायला लावणारी आहे. मान्सूनच्या या कमजाेर स्थितीसाठी ‘एल-निनाे’च जबाबदार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

नागपूर : गेल्या तीन दिवसांपासून कमजाेर पडलेल्या पावसाची स्थिती शेतकऱ्यांना चिंता करायला लावणारी आहे. शनिवारी अमरावतीच्या चिखलदऱ्यामध्ये केवळ १०.३ मि.मी. पावसाची नाेंद झाली, जाे विदर्भात सर्वाधिक आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढचे काही दिवस अशीच स्थिती राहणार आहे. मान्सूनच्या या कमजाेर स्थितीसाठी ‘एल-निनाे’च जबाबदार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

सध्या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मान्सून रेंगाळला आहे. मुंबई व आसपासच्या क्षेत्रात जाेरदार पाऊस आहे, पण इतर भागात किरकाेळ किंवा अगदीच नगण्य पाऊस आहे. तिथून पूर्वेकडे म्हणजे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाकडे सरकण्यासाठी लागणारी ऊर्जा मिळत नसल्याचे निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी सांगितले. त्यासाठी अरबी समुद्राहून वाहणारे आर्द्रतायुक्त वारे आणि बंगालच्या उपसागरातून येणारी मजबूत अशी कमी दाब क्षेत्र प्रणाली आवश्यक आहे. ही मजबूत प्रणाली बंगालच्या उपसागरातून आलेली दिसत नाही.

सध्या बंगालच्या उपसागरातून हवेच्या कमी दाब क्षेत्राची प्रणाली आग्नेय दिशेकडून वायव्य दिशेकडे म्हणजे छत्तीसगड, विदर्भाकडे कूच करणारी प्रणाली अतिशय कमजाेर आहे. मान्सूनला वेगाने खेचून कोसळण्यास मदत करण्यासाठी त्या प्रणालीची ताकद फारच अपुरी पडत आहे. हा कमकुवतपणा ‘एल-निनाे’च्या प्रभावामुळेच असण्याची शक्यता खुळे यांनी व्यक्त केली.

एल-निनाेचा प्रभाव असताना ‘इंडियन ओशियन डायपाेल’चा प्रभावही कमजाेर पडला आहे. आयओडी मजबूत असता तर विदर्भासह महाराष्ट्रात धुवांधार पाऊस पडला असता, पण ताेही कमजाेर असल्याने सध्या अगदीच किरकोळ पाऊस पडत आहे तर काही भागात अगदीच नगण्य पाऊस पडत आहे. एकंदरीत सध्या मान्सून काळात सर्व मदत करणाऱ्या वातावरणीय प्रणालींचे अस्तित्व असूनही मान्सूनवर नकळत एल-निनोचा काहीसा प्रभाव जाणवत आहे, असे मत माणिकराव खुळे यांनी व्यक्त केले.

दरम्यान, शनिवारी बुलढाणा व ब्रह्मपुरीत किरकाेळ पावसाची नाेंद झाली. नागपूरच्या काटाेल तालुक्यात १०.१ मि.मी. पाऊस नाेंदविला गेला. नागपुरात ढगाळ वातावरण असले तरी दिवसभर ऊन-सावलींचा खेळ सुरू हाेता. त्यामुळे कमाल तापमानही ३३.३ अंशांवर वाढले. चंद्रपूरला सर्वाधिक ३५ अंशांची नाेंद झाली. वर्ध्यातही पारा ३४.५ अंश हाेता. इतर जिल्ह्यात ३० ते ३३ अंशांपर्यंतची सरासरी आहे. रात्रीच्या तापमानातही काही अंशी वाढ झाल्याचे दिसत आहे.

 

 

टॅग्स :Rainपाऊस