शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

प्रतिवादी नसताना वादावर निर्णय अवैधच : हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 11:07 IST

Nagpur : वादग्रस्त निर्णय रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोणत्याही वादाच्या प्रकरणामध्ये आवश्यक प्रतिवादींचा समावेश केला गेला नसल्यास त्यावर दिलेला निर्णय अवैध ठरतो, असे मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर यांनी स्पष्ट केले. तसेच, संबंधित वादग्रस्त निर्णय रद्द केले.

यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यामधील सुवर्णा टोंगे व इतर पाच शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे तक्रार दाखल करून रणजित बोढाले व इतर तीन शेतकऱ्यांनी शेतात जाणाऱ्या रस्त्यावर अडथळा निर्माण केला, असा आरोप केला होता.

त्या तक्रारीत आशा बोढाले व इतर काही शेतकऱ्यांनाही प्रतिवादी करणे आवश्यक होते. परंतु, त्यांना प्रतिवादी केले गेले नाही. तहसीलदारांनी या त्रुटीकडे दुर्लक्ष करून १३ सप्टेंबर २०२३ रोजी रस्त्यावरील अडथळे दूर करण्याचा आदेश दिला. ११ जून २०२४ रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांनी हा आदेश कायम ठेवला. परिणामी, आशा बोढाले व इतरांनी या दोन्ही निर्णयांविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने संबंधित त्रुटी लक्षात घेता याचिका मंजूर केली.

फेरनिर्णयाचा आदेशउच्च न्यायालयाने हे प्रकरण तहसीलदारांकडे परत पाठविले आणि आशा बोढालेसह इतर आवश्यक प्रतिवादींना सुनावणीची संधी देऊन प्रकरणावर नव्याने निर्णय देण्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. एस. ओ. अहमद यांनी बाजू मांडली.

टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय