शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अतिक्रमण हटविण्याच्या आदेशामुळे हृदय विकाराने मृत्यू; मनपा कार्यालयावर मृतदेह आणला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 17:46 IST

Nagpur News : महापौर व मनपा प्रशासनाच्या विरोधात नागरिकांची जोरदार नारेबाजी सुरू आहे गिरीश वर्मा यांनी रजिस्ट्री करून प्लॉटची बारा वर्षांपूर्वी केली होती केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:  महापौर दयाशंकर तिवारी यांनी सोमवारी पारडी, वाठोडा भागातील अतिक्रमण धारकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. याबाबतचे वृत्त वाचून गिरीश धर्मा (५०) याचा मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास हृदयविकाराने मृत्यू झाला.असा आरोप करीत या परिसरातील नागरिकांनी गिरीश वर्मा यांचा मृतदेह महापालिका मुख्यालयात आणला आहे . 

महापौर व मनपा प्रशासनाच्या विरोधात नागरिकांची जोरदार नारेबाजी सुरू आहे गिरीश वर्मा यांनी रजिस्ट्री करून प्लॉटची बारा वर्षांपूर्वी केली होती. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे बांधकामावर पाणी मारीत असताना पेपरमधील गुन्हे दाखल करण्याचे वृत्त वाचले याचा त्यांना धक्का बसला असा आरोप गिरीश वर्मा यांचे सुपुत्र प्रतीक वर्मा यांनी केला आहे.  गुन्हे दाखल होण्याच्या आदेशामुळे त्यांना धक्का बसला आहे.  

वर्मा यांच्या मृत्यूला महापौरच जबाबदार आहे त असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. विशेष म्हणजे  या भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी शेत मालकाकडून प्लॉट खरेदी केले आहे. त्यांच्याकडे जागेच्या रजिस्ट्री आहे यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. असे असतानाही आमचे अतिक्रमण कसे असा सवाल आंदोलकांनी केला आहे.

टॅग्स :nagpurनागपूर