शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सायबर गुन्हेगाराचे खाते गोठवले, ८.१२ लाख मिळविले

By दयानंद पाईकराव | Updated: June 29, 2024 16:20 IST

सायबर पोलिसांची कारवाई : टास्कच्या नादात इन्शुरन्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने गमावले होते १४.६२ लाख

नागपूर : खाजगी इन्शुरन्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने टास्कच्या नादात १४ लाख ६२ हजार ५०९ रुपये ऑनलाईन गमावले. परंतु सायबर पोलिसांनी वेळीच सुत्रे हलविली आणि आरोपीचे खाते गोठवून ८ लाख १२ हजार ९७९ रुपये परत मिळविले आहेत.

आशिष भिमराव पौनीकर (३१, रा. भाग्यश्रीनगर, खरबी रोड, रमणा मारुती) हे खाजगी इन्शुरन्स कंपनीत कर्मचारी आहेत. १३ ऑक्टोबर २०२३ रोजी त्यांच्या मोबाईलवर टेलिग्रामवर यु कॅन स्टार्ट पार्ट टाईम जॉब असा मॅसेज आला. पौनीकर यांनी त्या क्रमांकावर संपर्क साधला असता अज्ञात आरोपीने त्यांना स्काय स्कॅनर नावाच्या ग्रुपमध्ये अ‍ॅड करून वेगवेगळे टास्क दिले. हे टास्क पूर्ण करण्यासाठी पौनीकर यांनी आरोपीच्या वेगवेगळ्या खात्यावर १४ लाख ६३ हजार ४०९ रुपये ऑनलाईन पाठविले. परंतु आरोपीने पौनीकर यांना कुठलाही परतावा न देता त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजय भिसे, पोलीस निरीक्षक अमोल देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक शंकर पांढरे, दत्तात्रय निनावे, गजानन मोरे यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४१९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, सहकलम ६६ (ड) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. सायबर पोलिसांनी त्वरीत कारवाई करून आरोपीचे विविध बँक खाते गोठविले. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया करून ८ लाख १२ हजार ९७९ रुपये पौनीकर यांना परत केले.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमCrime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर