शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोरोनामुळे एक विदेशी, तर तीन घरगुती उड्डाणे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 21:04 IST

कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे बुधवारी एअर अरेबियाने जी९-४१६ शारजाह-नागपूर विमानाचे उड्डाण रद्द केले आहे. याशिवाय गो एअरचे जी-८ २५१९ दिल्ली-नागपूर, जी-८ २८३ पुणे-नागपूर आणि जी-८ १४२ मुंबई-नागपूर विमान रद्द झाले आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे बुधवारी एअर अरेबियाने जी९-४१६ शारजाह-नागपूर विमानाचे उड्डाण रद्द केले आहे. याशिवाय गो एअरचे जी-८ २५१९ दिल्ली-नागपूर, जी-८ २८३ पुणे-नागपूर आणि जी-८ १४२ मुंबई-नागपूर विमान रद्द झाले आहे. गो एअरचे मंगळवारी दिल्ली-नागपूर उड्डाण रद्द झाले होते.इंडिगो एअरलाईन्सने दिल्ली-नागपूरची दोन उड्डाणे दोन दिवस रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ६ ई ७७४ आणि ६३६ दिल्ली-नागपूर-दिल्ली विमान १८ आणि १९ मार्चला रद्द केले आहे. मंगळवारी सायंकाळी उड्डाण रद्द करण्याचे कारण ऑपरेशनल सांगितले आहे. पण गो एअर विमान कोरोनामुळे प्रवाशांची संख्या कमी झाल्याचे कारण विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. याशिवाय विमानांच्या कमी संख्येमुळे कंपन्यांसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे.कोणताही प्रवासी विमानतळावर होणाऱ्या थर्मल स्कॅनिंग तपासणीतून जाण्यास तयार नाही. त्यामुळे ते प्रवास करण्यास भीती बाळगत आहे. शिवाय प्रवासासाठी नकार देत आहेत. त्याचा थेट परिणाम कंपन्यांच्या विमानसेवेवर झाला आहे. नागपुरात सर्वच विमानांमध्ये प्रवासी संख्या ५० टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. हीच स्थिती जास्त काळ राहिल्यास अन्य उड्डाणेसुद्धा रद्द करण्याची वेळ कंपन्यांना येणार आहे. मध्य रेल्वेने २८ रेल्वे रद्द केल्या आहेत. अशावेळी प्रवास आवश्यक असतानाही अनेक प्रवासी प्रवासाच्या पर्यायांचा भार झेलण्यास विवश होत आहेत.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरairplaneविमान