शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कंत्राटदार आयएल अ‍ॅण्ड एफएस कंपनीचे दिवाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 22:29 IST

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (महामेट्रो) साकार करण्यात येणाऱ्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत मेट्रो स्टेशनचे बांधकाम करणारी हैदराबाद येथील आयएल अ‍ॅण्ड एफएस इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शन कंपनीचे दिवाळे निघाल्यामुळे महामेट्रोने या कंपनीचे कंत्राट रद्द केले आहे. अपूर्ण काम महामेट्रोतर्फे सध्या काम सुरू असलेल्या कंत्राटदार कंपनीमार्फत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी बुधवारी दिली.

ठळक मुद्देमहामेट्रोकडून स्टेशन बांधकामाचे कंत्राट रद्द : अपूर्ण बांधकाम महामेट्रो पूर्ण करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (महामेट्रो) साकार करण्यात येणाऱ्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत मेट्रो स्टेशनचे बांधकाम करणारी हैदराबाद येथील आयएल अ‍ॅण्ड एफएस इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शन कंपनीचे दिवाळे निघाल्यामुळे महामेट्रोने या कंपनीचे कंत्राट रद्द केले आहे. अपूर्ण काम महामेट्रोतर्फे सध्या काम सुरू असलेल्या कंत्राटदार कंपनीमार्फत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी बुधवारी दिली.कंपनीचे कंत्राट रद्द झाल्यामुळे कामगारांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आर्थिक स्थिती कमकुवत झाल्यामुळे कंपनीचे प्रकरण ‘एनसीएलटी’कडे प्रलंबित आहे. कंपनीला एअरपोर्ट साऊथ ते सीताबर्डी या रिच-१ मार्गावर दहा मेट्रो स्टेशनचे काम ५३२.६७ कोटी रुपयांत मिळाले होते. लेटर आॅफ एक्सेपटेंस मिळाल्यानंतर कंपनीला तारखेपासून ११० आठवड्यात स्टेशनचे बांधकाम करायचे होते. कंपनीने काम वर्ष २०१६ मध्ये सुरू केले होते. मेट्रोच्या उत्तर-दक्षिण कॉरिडोरमध्ये उत्तर काँग्रेसनगर ते खापरीपर्यंतच्या दहा स्टेशनमध्ये सात एलिव्हेटेड आणि तीन जमिनीवरील स्टेशनचा समावेश होता. आतापर्यंत तीन स्टेशनचे बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित सात स्टेशनचे काम वेगात पूर्ण करण्यात येणार आहे. कंत्राट रद्द झाल्यामुळे काम थांबणार नाही किंवा महामेट्रोच्या कामाच्या वेगावर काहीही परिणाम होणार नसल्याचे दीक्षित यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Metroमेट्रोrailwayरेल्वे