शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

पाण्यासाठी काँग्रेसची नागपूर मनपावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 21:06 IST

मागील पाच वर्षात शहरातील सर्व भागात समान पाणी वितरण करावयाचे होते. या कालावधीत ८० कोटी खर्च करावयाचे होते. मात्र ३० कोटींचा खर्च झाला. यामुळे शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक वस्त्यात दूषित पाणीपुरवठा होत आहे. साफसफाईची नियमित होत नाही. मालमत्ता व पाणीपट्टीत झालेली प्रचंड दरवाढ या विरोधात शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने शनिवारी महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देपाणीटंचाई दूर करून करवाढ रद्द करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील पाच वर्षात शहरातील सर्व भागात समान पाणी वितरण करावयाचे होते. या कालावधीत ८० कोटी खर्च करावयाचे होते. मात्र ३० कोटींचा खर्च झाला. यामुळे शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक वस्त्यात दूषित पाणीपुरवठा होत आहे. साफसफाईची नियमित होत नाही. मालमत्ता व पाणीपट्टीत झालेली प्रचंड दरवाढ या विरोधात शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने शनिवारी महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.२४ बाय ७ योजनेंतर्गत घरोघरी नळ देण्याचे काम अजूनही ६० टक्के झालेले आहे. निर्धारित कालावधीत काम पूर्ण न झाल्यास दंड आकारणी तरतूद असतानाही ओसीडब्ल्यूला दंड आकारण्यात आलेला नाही. प्रक ल्पामुळे महापालिकेला ५८ कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसेच सायबरटेक कंपनीने मालमत्ता सर्वेक्षण चुकीचे केले. मालमत्ता व पाणी कराची करवाढ मागे घ्यावी. सफाईची जबाबदारी असलेल्या कनक रिसोर्सेस कंपनीकडून स्वच्छतेचे काम व्यवस्थित होत नसल्याने कंपनीवर कारवाई करण्याची मागणी शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली.शिष्टमंडळात शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, प्रदेश चिटणीस उमाकांत अग्निहोत्री, माजी विरोधी पक्षनेता संजय महाकाळकर,प्रदेश प्रतिनिधी अ‍ॅड अभिजित वंजारी,नगरसेवक संदीप सहारे, रमेश पुणेकर, मनोज सांगोळे, प्रा. दिनेश बानाबाकोडे, अ‍ॅड. नंदा पराते, स्नेहा निकोसे,भावना लोणारे, जयंत लुटे, सुजाता कोंबाडे, ईरशाद अली, दर्शनी धवड, रश्मी धुर्वे, उज्ज्वला बनकर, मिलिंद सोनटक्के, हरीश ग्वालवंशी, हर्षला सांबळे, नेहा सेजुळ, अनिल पांडे, सेवादलाचे अध्यक्ष रामगोविंद खोब्रागडे, रमण पैगवार, नितीश ग्वालवंशी, गुडडू तिवारी, दीपक वानखेडे, अ‍ॅड. अशोक यावले, राजेश कुंभलकर, अशरफ खान, प्रशांत कापसे, पंकज निघोट, पंकज थोरात, आकाश तायवाडे, राजेश पौनीकर, विवेक निकोसे, छाया सुखदेवे, रिचा जैन, विना बेलगे, अतीक मलीक, अब्दुल शकील, किशोर गीद, सुनिता ढोले, रवि गाडगे पाटील, अभिजित ठाकरे, संजना देशमुख, वसीम खान, स्नेहल दहीकर, तनवीर अहमद, राकेश पन्नासे, अ‍ॅड. अभय रणदिवे, स्नेहल दहीकर, गोपाल पट्टम, प्रसन्ना बोरकर, मामा गांवडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते.

 

टॅग्स :congressकाँग्रेसagitationआंदोलन