शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

करुणेचे वैश्विकीकरण व्हावे : सत्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 1:01 AM

मुले स्वत:वर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांनादेखील क्षमा करतात. त्यांच्यासाठी संवेदनेचे द्वार उघडा. त्याच अनुषंगाने ‘करुणा भावनेचे वैश्विकीकरण’ अत्यंत गरजेचे असल्याची भावना प्रख्यात बाल अधिकारांचे चिंतक व नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देसंवाद नोबेल विजेते कैलाश सत्यार्थींसोबत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुले स्वत:वर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांनादेखील क्षमा करतात. त्यांच्यासाठी संवेदनेचे द्वार उघडा. त्याच अनुषंगाने ‘करुणा भावनेचे वैश्विकीकरण’ अत्यंत गरजेचे असल्याची भावना प्रख्यात बाल अधिकारांचे चिंतक व नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी व्यक्त केली.प्रभा खेतान फाऊंडेशनच्या वतीने त्यांच्याशी ऑनलाईन संवाद साधण्यात आला. ही मुलाखत वर्तमानातील प्रख्यात कवी यतिंद्र मिश्र यांनी घेतली. सत्यार्थी यांनी बालकांच्या भावनेवर आपले विचार व्यक्त केले. एखाद्या निरागस मुलीला देहव्यापारात ढकलल्या जाणे मला विचलित करते. मनातील त्याच हलकल्लोळातून आपल्या काही सहकाऱ्यांसह १९८१ मध्ये ‘बालपण वाचवा आंदोलन’ सुरू केले होते. त्याच अनुषंगाने बालमजुरी, शोषण, गरिबीच्या बाहेर मुलांना काढणे व बाल अधिकारांकरिता कायदेशीर लढाईकरिता पत्नी सुमेधाचे दागिनेही विकावे लागल्याचे सत्यार्थी म्हणाले. सत्यार्थी यांच्या चमूने आजतागायत ९० हजार मुलांना नरकयुक्त जीवनातून यशस्वीरीत्या बाहेर काढले आहे. ते म्हणतात, ‘अन्याय-अत्याचाराविरोधात क्रोध निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. तरच परिवर्तन होईल.’ पूर्वाश्रमीचे कैलाश शर्मा यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव पडला आणि त्यांनी कैलाश सत्यार्थी हे नामकरण करवून घेतले. सत्यार्थी वर्तमानात संयुक्त राष्ट्रसंघ आणि जी-२० देशांमधील वंचितांकरिता निधी एकत्रित करण्याच्या अभियानात सहभागी आहेत. या कार्यक्रमाचे सहआयोजक ‘अहसास वुमन’ होते तर ‘लोकमत’ मीडिया पार्टनर होते. श्री सिमेंटकडून या कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. ‘अहसास वुमन’च्या प्रणिम बब्बर यांनी सर्वांचे स्वागत केले.

टॅग्स :Nobel Prizeनोबेल पुरस्कार