लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शुक्रवारी नागपूर जिल्ह्यात आभाळ फाटल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. सलग सहा तास झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, सकाळी ८ ते रात्री ८ वाजतापर्यंत दिवसभरात ७७.२ मि.मी. पावसाची नोंद नागपूर वेधशाळेने केली आहे. उमरेड व कुही तालुक्याच्या सीमावर्ती गावातील शेतकरी नाल्याच्या पुरात वाहून गेल्याची घटना उघडकीस आली आहे.
नागपुरात आभाळ फाटले! उमरेडमध्ये एक वाहून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 23:08 IST
शुक्रवारी नागपूर जिल्ह्यात आभाळ फाटल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. सलग सहा तास झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. उमरेड व कुही तालुक्याच्या सीमावर्ती गावातील शेतकरी नाल्याच्या पुरात वाहून गेल्याची घटना उघडकीस आली आहे.
नागपुरात आभाळ फाटले! उमरेडमध्ये एक वाहून गेला
ठळक मुद्देजिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा, हजारो घरात शिरले पाणी