शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

नागपुरात आभाळ फाटले! उमरेडमध्ये एक वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 23:08 IST

शुक्रवारी नागपूर जिल्ह्यात आभाळ फाटल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. सलग सहा तास झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. उमरेड व कुही तालुक्याच्या सीमावर्ती गावातील शेतकरी नाल्याच्या पुरात वाहून गेल्याची घटना उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा, हजारो घरात शिरले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शुक्रवारी नागपूर जिल्ह्यात आभाळ फाटल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. सलग सहा तास झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, सकाळी ८ ते रात्री ८ वाजतापर्यंत दिवसभरात ७७.२ मि.मी. पावसाची नोंद नागपूर वेधशाळेने केली आहे. उमरेड व कुही तालुक्याच्या सीमावर्ती गावातील शेतकरी नाल्याच्या पुरात वाहून गेल्याची घटना उघडकीस आली आहे.

शुक्रवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजतापर्यंत संपूर्ण नागपूर जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला. संपूर्ण शहरात पूरजन्य स्थिती निर्माण झाली होती. मेडिकलमध्ये अनेक वॉर्डात पाणी शिरल्याने, रुग्णांना गैरसोय सहन करावी लागली. 
शाळांना सुटीशुक्रवारी झालेला जोराचा पाऊस आणि पुढचे दोन दिवस वेधशाळेकडून प्राप्त झालेला अति ते अतिवृष्टीच्या इशाºयाने दक्षता म्हणून शहरातील शाळा व्यवस्थापकांनी शनिवारी शाळांना सुटी जाहीर केली आहे.पुढचे तीन दिवस अतिवृष्टीचा इशारानागपूर वेधशाळेने पुढचे तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देणारे ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केले आहे. या अलर्टमध्ये २४ तासात साधारणत: ६५ ते १२५ मि.मी. पावसाची नोंद होते. विशेष म्हणजे, पावसाच्या तीव्रतेकडे सातत्याने लक्ष दिले जात असून, शुक्रवार-शनिवारच्या मध्यरात्री पावसाचा अंदाज व्यक्त करून, हा इशारा अति ते अतिवृष्टी दर्शवणारा ‘रेड अलर्ट’मध्ये रूपांतरित केले जाण्याची शक्यता बळावली आहे. पश्चिम बंगालच्या सागरातील वायूबदलामुळे ओडिशा क्षेत्रावर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा छत्तीसगडकडे सरकला असल्याने, अति ते अतिवृष्टीच्या शक्यतेला अधिक बळ मिळाल्याचे, वेधशाळेकडे स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर