शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

मध्य रेल्वे : मुंबई, नाशिकसाठी विशेष रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 22:40 IST

मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढलेली संख्या लक्षात घेता मुंबईकरिता तीन तर, नाशिकसाठी दोन विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढलेली संख्या लक्षात घेता मुंबईकरिता तीन तर, नाशिकसाठी दोन विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे.मुंबईकरिता ०२०३२ क्रमांकाची रेल्वे १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता नागपूर येथून प्रस्थान करून वर्धा येथे दुपारी ४.२८, धामनगाव येथे सायंकाळी ५.०५, बडनेरा येथे सायंकाळी ६.४८, मूर्तीजापूर येथे रात्री ७.१८, अकोला येथे रात्री ७.४८, शेगाव येथे रात्री ८.१८, मलकापूर येथे रात्री ८.५५, भुसावळ येथे रात्री १०, नाशिक येथे मध्यरात्रीनंतर १.१८, ईगतपुरी येथे २.५५, कल्याण येथे पहाटे ४.५०, ठाणे येथे सकाळी ५.१५, दादर येथे सकाळी ५.४८ तर, मुंबई येथे सकाळी ६.१५ वाजता पोहचेल.१५ व १८ फेब्रुवारी रोजी ०२०३१ क्रमांकाची रेल्वे मुंबई येथून रात्री १२.२० वाजता प्रस्थान करून दादर येथे रात्री १२.३३, ठाणे येथे मध्यरात्रीनंतर १.०५, कल्याण येथे १.३२ ईगतपुरी येथे पहाटे ३.३०, नाशिक येथे पहाटे ४.२५, भुसावल येथे सकाळी ७.४५, मलकापूर येथे सकाळी ८.३३, शेगाव येथे सकाळी ९.०८, अकोला येथे सकाळी ९.२३, मूर्तीजापूर येथे सकाळी ९.५५, बडनेरा येथे सकाळी ११.०३, धामनगाव येथे सकाळी ११.४०, वर्धा येथे दुपारी १२.२८ तर, नागपूर येथे दुपारी २.१० वाजता पोहचेल.नाशिकसाठी १५ फेब्रुवारी रोजी ०२०३४ क्रमांकाची रेल्वे नागपूर येथून दुपारी ४ वाजता प्रस्थान करून वर्धा येथे सायंकाळी ५.११, धामनगाव येथे सायंकाळी ६.०५, बडनेरा येथे रात्री ७.३२, मूर्तीजापूर येथे रात्री ८.०८, अकोला येथे रात्री ८.५०, शेगाव येथे रात्री ९.१८, मलकापूर येथे रात्री ९.५५, भुसावळ येथे रात्री ११.३०, मनमाड येथे दुसऱ्या दिवशी पहाटे २.२८ तर, नाशिक येथे पहाटे ४ वाजता पोहचेल.१६ फेब्रुवारी रोजी ०२०३३ ही गाडी नाशिक येथून पहाटे ४.३० वाजता प्रस्थान करून मनमाड येथे सकाळी ५.२५, भुसावळ येथे सकाळी ७.४५, मलकापूर येथे सकाळी ८.३३, शेगाव येथे सकाळी ९.०८, अकोला येथे सकाळी ९.२३, मूर्तीजापूर येथे सकाळी ९.५५, बडनेरा येथे सकाळी ११.०३, धामनगाव येथे सकाळी ११.४०, वर्धा येथे दुपारी १२.२८ तर, नागपूर येथे दुपारी २.१० वाजता पोहचेल. या सर्व गाड्यांना १५ शयनयान व २ एसएलआर डबे राहतील.सिकंदराबाद एक्सप्रेसला दोन वातानुकुलित कोचप्रवाशांच्या सुविधेकरिता सिकंदराबाद-दरभंगा-सिकंदराबाद एक्सप्रेसला दोन तृतीय श्रेणी वातानुकुलित कोच जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोचची संख्या वाढून २३ होणार आहे. पूर्वी ही संख्या २१ होती.

टॅग्स :railwayरेल्वेMumbaiमुंबईNashikनाशिक