शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

मध्य रेल्वे : मुंबई, नाशिकसाठी विशेष रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 22:40 IST

मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढलेली संख्या लक्षात घेता मुंबईकरिता तीन तर, नाशिकसाठी दोन विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढलेली संख्या लक्षात घेता मुंबईकरिता तीन तर, नाशिकसाठी दोन विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे.मुंबईकरिता ०२०३२ क्रमांकाची रेल्वे १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता नागपूर येथून प्रस्थान करून वर्धा येथे दुपारी ४.२८, धामनगाव येथे सायंकाळी ५.०५, बडनेरा येथे सायंकाळी ६.४८, मूर्तीजापूर येथे रात्री ७.१८, अकोला येथे रात्री ७.४८, शेगाव येथे रात्री ८.१८, मलकापूर येथे रात्री ८.५५, भुसावळ येथे रात्री १०, नाशिक येथे मध्यरात्रीनंतर १.१८, ईगतपुरी येथे २.५५, कल्याण येथे पहाटे ४.५०, ठाणे येथे सकाळी ५.१५, दादर येथे सकाळी ५.४८ तर, मुंबई येथे सकाळी ६.१५ वाजता पोहचेल.१५ व १८ फेब्रुवारी रोजी ०२०३१ क्रमांकाची रेल्वे मुंबई येथून रात्री १२.२० वाजता प्रस्थान करून दादर येथे रात्री १२.३३, ठाणे येथे मध्यरात्रीनंतर १.०५, कल्याण येथे १.३२ ईगतपुरी येथे पहाटे ३.३०, नाशिक येथे पहाटे ४.२५, भुसावल येथे सकाळी ७.४५, मलकापूर येथे सकाळी ८.३३, शेगाव येथे सकाळी ९.०८, अकोला येथे सकाळी ९.२३, मूर्तीजापूर येथे सकाळी ९.५५, बडनेरा येथे सकाळी ११.०३, धामनगाव येथे सकाळी ११.४०, वर्धा येथे दुपारी १२.२८ तर, नागपूर येथे दुपारी २.१० वाजता पोहचेल.नाशिकसाठी १५ फेब्रुवारी रोजी ०२०३४ क्रमांकाची रेल्वे नागपूर येथून दुपारी ४ वाजता प्रस्थान करून वर्धा येथे सायंकाळी ५.११, धामनगाव येथे सायंकाळी ६.०५, बडनेरा येथे रात्री ७.३२, मूर्तीजापूर येथे रात्री ८.०८, अकोला येथे रात्री ८.५०, शेगाव येथे रात्री ९.१८, मलकापूर येथे रात्री ९.५५, भुसावळ येथे रात्री ११.३०, मनमाड येथे दुसऱ्या दिवशी पहाटे २.२८ तर, नाशिक येथे पहाटे ४ वाजता पोहचेल.१६ फेब्रुवारी रोजी ०२०३३ ही गाडी नाशिक येथून पहाटे ४.३० वाजता प्रस्थान करून मनमाड येथे सकाळी ५.२५, भुसावळ येथे सकाळी ७.४५, मलकापूर येथे सकाळी ८.३३, शेगाव येथे सकाळी ९.०८, अकोला येथे सकाळी ९.२३, मूर्तीजापूर येथे सकाळी ९.५५, बडनेरा येथे सकाळी ११.०३, धामनगाव येथे सकाळी ११.४०, वर्धा येथे दुपारी १२.२८ तर, नागपूर येथे दुपारी २.१० वाजता पोहचेल. या सर्व गाड्यांना १५ शयनयान व २ एसएलआर डबे राहतील.सिकंदराबाद एक्सप्रेसला दोन वातानुकुलित कोचप्रवाशांच्या सुविधेकरिता सिकंदराबाद-दरभंगा-सिकंदराबाद एक्सप्रेसला दोन तृतीय श्रेणी वातानुकुलित कोच जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोचची संख्या वाढून २३ होणार आहे. पूर्वी ही संख्या २१ होती.

टॅग्स :railwayरेल्वेMumbaiमुंबईNashikनाशिक