शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

मध्य रेल्वे : मुंबई, नाशिकसाठी विशेष रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 22:40 IST

मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढलेली संख्या लक्षात घेता मुंबईकरिता तीन तर, नाशिकसाठी दोन विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढलेली संख्या लक्षात घेता मुंबईकरिता तीन तर, नाशिकसाठी दोन विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे.मुंबईकरिता ०२०३२ क्रमांकाची रेल्वे १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता नागपूर येथून प्रस्थान करून वर्धा येथे दुपारी ४.२८, धामनगाव येथे सायंकाळी ५.०५, बडनेरा येथे सायंकाळी ६.४८, मूर्तीजापूर येथे रात्री ७.१८, अकोला येथे रात्री ७.४८, शेगाव येथे रात्री ८.१८, मलकापूर येथे रात्री ८.५५, भुसावळ येथे रात्री १०, नाशिक येथे मध्यरात्रीनंतर १.१८, ईगतपुरी येथे २.५५, कल्याण येथे पहाटे ४.५०, ठाणे येथे सकाळी ५.१५, दादर येथे सकाळी ५.४८ तर, मुंबई येथे सकाळी ६.१५ वाजता पोहचेल.१५ व १८ फेब्रुवारी रोजी ०२०३१ क्रमांकाची रेल्वे मुंबई येथून रात्री १२.२० वाजता प्रस्थान करून दादर येथे रात्री १२.३३, ठाणे येथे मध्यरात्रीनंतर १.०५, कल्याण येथे १.३२ ईगतपुरी येथे पहाटे ३.३०, नाशिक येथे पहाटे ४.२५, भुसावल येथे सकाळी ७.४५, मलकापूर येथे सकाळी ८.३३, शेगाव येथे सकाळी ९.०८, अकोला येथे सकाळी ९.२३, मूर्तीजापूर येथे सकाळी ९.५५, बडनेरा येथे सकाळी ११.०३, धामनगाव येथे सकाळी ११.४०, वर्धा येथे दुपारी १२.२८ तर, नागपूर येथे दुपारी २.१० वाजता पोहचेल.नाशिकसाठी १५ फेब्रुवारी रोजी ०२०३४ क्रमांकाची रेल्वे नागपूर येथून दुपारी ४ वाजता प्रस्थान करून वर्धा येथे सायंकाळी ५.११, धामनगाव येथे सायंकाळी ६.०५, बडनेरा येथे रात्री ७.३२, मूर्तीजापूर येथे रात्री ८.०८, अकोला येथे रात्री ८.५०, शेगाव येथे रात्री ९.१८, मलकापूर येथे रात्री ९.५५, भुसावळ येथे रात्री ११.३०, मनमाड येथे दुसऱ्या दिवशी पहाटे २.२८ तर, नाशिक येथे पहाटे ४ वाजता पोहचेल.१६ फेब्रुवारी रोजी ०२०३३ ही गाडी नाशिक येथून पहाटे ४.३० वाजता प्रस्थान करून मनमाड येथे सकाळी ५.२५, भुसावळ येथे सकाळी ७.४५, मलकापूर येथे सकाळी ८.३३, शेगाव येथे सकाळी ९.०८, अकोला येथे सकाळी ९.२३, मूर्तीजापूर येथे सकाळी ९.५५, बडनेरा येथे सकाळी ११.०३, धामनगाव येथे सकाळी ११.४०, वर्धा येथे दुपारी १२.२८ तर, नागपूर येथे दुपारी २.१० वाजता पोहचेल. या सर्व गाड्यांना १५ शयनयान व २ एसएलआर डबे राहतील.सिकंदराबाद एक्सप्रेसला दोन वातानुकुलित कोचप्रवाशांच्या सुविधेकरिता सिकंदराबाद-दरभंगा-सिकंदराबाद एक्सप्रेसला दोन तृतीय श्रेणी वातानुकुलित कोच जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोचची संख्या वाढून २३ होणार आहे. पूर्वी ही संख्या २१ होती.

टॅग्स :railwayरेल्वेMumbaiमुंबईNashikनाशिक