शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

मध्य रेल्वे : मुंबई, नाशिकसाठी विशेष रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 22:40 IST

मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढलेली संख्या लक्षात घेता मुंबईकरिता तीन तर, नाशिकसाठी दोन विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढलेली संख्या लक्षात घेता मुंबईकरिता तीन तर, नाशिकसाठी दोन विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे.मुंबईकरिता ०२०३२ क्रमांकाची रेल्वे १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता नागपूर येथून प्रस्थान करून वर्धा येथे दुपारी ४.२८, धामनगाव येथे सायंकाळी ५.०५, बडनेरा येथे सायंकाळी ६.४८, मूर्तीजापूर येथे रात्री ७.१८, अकोला येथे रात्री ७.४८, शेगाव येथे रात्री ८.१८, मलकापूर येथे रात्री ८.५५, भुसावळ येथे रात्री १०, नाशिक येथे मध्यरात्रीनंतर १.१८, ईगतपुरी येथे २.५५, कल्याण येथे पहाटे ४.५०, ठाणे येथे सकाळी ५.१५, दादर येथे सकाळी ५.४८ तर, मुंबई येथे सकाळी ६.१५ वाजता पोहचेल.१५ व १८ फेब्रुवारी रोजी ०२०३१ क्रमांकाची रेल्वे मुंबई येथून रात्री १२.२० वाजता प्रस्थान करून दादर येथे रात्री १२.३३, ठाणे येथे मध्यरात्रीनंतर १.०५, कल्याण येथे १.३२ ईगतपुरी येथे पहाटे ३.३०, नाशिक येथे पहाटे ४.२५, भुसावल येथे सकाळी ७.४५, मलकापूर येथे सकाळी ८.३३, शेगाव येथे सकाळी ९.०८, अकोला येथे सकाळी ९.२३, मूर्तीजापूर येथे सकाळी ९.५५, बडनेरा येथे सकाळी ११.०३, धामनगाव येथे सकाळी ११.४०, वर्धा येथे दुपारी १२.२८ तर, नागपूर येथे दुपारी २.१० वाजता पोहचेल.नाशिकसाठी १५ फेब्रुवारी रोजी ०२०३४ क्रमांकाची रेल्वे नागपूर येथून दुपारी ४ वाजता प्रस्थान करून वर्धा येथे सायंकाळी ५.११, धामनगाव येथे सायंकाळी ६.०५, बडनेरा येथे रात्री ७.३२, मूर्तीजापूर येथे रात्री ८.०८, अकोला येथे रात्री ८.५०, शेगाव येथे रात्री ९.१८, मलकापूर येथे रात्री ९.५५, भुसावळ येथे रात्री ११.३०, मनमाड येथे दुसऱ्या दिवशी पहाटे २.२८ तर, नाशिक येथे पहाटे ४ वाजता पोहचेल.१६ फेब्रुवारी रोजी ०२०३३ ही गाडी नाशिक येथून पहाटे ४.३० वाजता प्रस्थान करून मनमाड येथे सकाळी ५.२५, भुसावळ येथे सकाळी ७.४५, मलकापूर येथे सकाळी ८.३३, शेगाव येथे सकाळी ९.०८, अकोला येथे सकाळी ९.२३, मूर्तीजापूर येथे सकाळी ९.५५, बडनेरा येथे सकाळी ११.०३, धामनगाव येथे सकाळी ११.४०, वर्धा येथे दुपारी १२.२८ तर, नागपूर येथे दुपारी २.१० वाजता पोहचेल. या सर्व गाड्यांना १५ शयनयान व २ एसएलआर डबे राहतील.सिकंदराबाद एक्सप्रेसला दोन वातानुकुलित कोचप्रवाशांच्या सुविधेकरिता सिकंदराबाद-दरभंगा-सिकंदराबाद एक्सप्रेसला दोन तृतीय श्रेणी वातानुकुलित कोच जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोचची संख्या वाढून २३ होणार आहे. पूर्वी ही संख्या २१ होती.

टॅग्स :railwayरेल्वेMumbaiमुंबईNashikनाशिक