शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

विलायची एक हजाराने महाग  : विक्रीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 23:49 IST

गेल्यावर्षीच्या केरळमधील पुराचा फटका यावर्षी मसाल्यांना बसला आहे. तुलनात्मकरीत्या यावर्षी मसाल्यांचे पदार्थ महागले असून १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. घाऊक बाजारात दर वाढल्यामुळे किरकोळ बाजारांमध्येही मसाल्यांच्या पदार्थांचा दरवाढीचा ठसका नागरिकांना बसू लागला आहे. पण काही मसाल्यांचे भाव कमी झाले आहेत. दीड महिन्यात विलायचीचे भाव एक हजार रुपयांनी वाढले आहेत.

ठळक मुद्देमसाल्यांना महागाईचा ठसका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्यावर्षीच्या केरळमधील पुराचा फटका यावर्षी मसाल्यांना बसला आहे. तुलनात्मकरीत्या यावर्षी मसाल्यांचे पदार्थ महागले असून १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. घाऊक बाजारात दर वाढल्यामुळे किरकोळ बाजारांमध्येही मसाल्यांच्या पदार्थांचा दरवाढीचा ठसका नागरिकांना बसू लागला आहे. पण काही मसाल्यांचे भाव कमी झाले आहेत. दीड महिन्यात विलायचीचे भाव एक हजार रुपयांनी वाढले आहेत.भाववाढीमुळे केवळ २० टक्के विक्रीनागपूर इतवारी किराणा असोसिएशनचे अध्यक्ष भंवरलाल जैन यांनी सांगितले की, घाऊक बाजारात विलायचीचे भाव प्रति किलो तब्बल एक हजार रुपयांनी वाढले आहेत. दीड महिन्यांपूर्वी घाऊक बाजारात ८ एमएम विलायचीचे प्रति किलो १८०० रुपयांवर असलेले दर २८०० रुपयांवर पोहोचले आहेत. भाववाढीमुळे विक्रीवर परिणाम झाला असून, सध्या बाजारात विलायचीची २० टक्के विक्री राहिली आहे.देशात विलायचीचे सर्वाधिक उत्पादन केरळ आणि तामिळनाडू राज्यात होते. या दोन्ही राज्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत पाऊस फारच कमी आला आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला असून, तोडणी कमी झाली आहे. जुलै महिन्यात होणारी तोडणी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणार आहे. यंदा मान्सून उशिरा येण्याचे संकेत असल्यामुळे उत्पादनाला फटका बसणार आहे. भाव वाढणार नाहीत, पण मंदी निश्चितच राहील, असे जैन म्हणाले.भारतीय मसाले दर्जेदार आणि सर्वोत्तम असून जगात सर्वत्र मागणी आहे. त्यामुळे भारतातून विविध प्रकारच्या मसाल्यांना प्रचंड मागणी आहे. भारतात आफ्रिकन देशातून मसाल्यांची आयात होते. पण दर्जा चांगला नसल्यामुळे बाजारात मागणी कमी आहे.घाऊक बाजारात तुलनात्मक भाव प्रति किलोमसाले    २०१८          २०१९विलायची १८००         २८००लवंग      ५८०            ६००जायपत्री १५००         १६७०मोठी विलायची ८५०   ६६०काळे मिरे       ५००     ३८०तेजपान           ६०       ७०

टॅग्स :Inflationमहागाईnagpurनागपूर