शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

रद्द करण्यात आलेली ईतवारी टाटानगर एक्सप्रेस बुधवारी, १७ जुलैला धावणार!

By नरेश डोंगरे | Updated: July 16, 2024 20:09 IST

नेहमीच्या वेळेनुसार ही ट्रेन धावणार असल्याचे अधिकाऱ्यांनी कळविले आहे

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: विकास कामांचा हवाला देऊन यापूर्वी रद्द करण्यात आलेली नेताजी सुभाषचंद्र बोस ईतवारी - टाटानगर एक्सप्रेस आज १७ जुलै २०२४ ला तिच्या नेहमीच्या वेळेनुसार धावणार असल्याचे अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

दक्षिण पूर्व मध्य (दपूम) रेल्वेच्या अकलतरा-नैला सेक्शनमध्ये साईडिंग कनेक्टीव्हीटी आणि ऑटो सिग्नलिंगचे काम सुरू आहे. त्यामुळे नागपूरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस ईतवारी स्टेशनवरून धावणारी ट्रेन नंबर १८११० टाटानगर एक्सप्रेस १७ जुलैला रद्द करण्यात आली होती. तशी सूचना दपूम रेल्वे प्रशासनाने जाहिर केली होती. मात्र, आज मंगळवारी हा निर्णय फिरविण्यात आला. ही गाडी तिच्या नियमित वेळेनुसार ईतवारी रेल्वे स्थानकावरून बुधवारी १७ जुलैला सुटणार आणि पुढचा प्रवास पूर्ण करणार असल्याचे कळविले आहे.

दरम्यान, दपूम रेल्वे प्रशासनाने आधी कळविल्यानुसार, या गाडीने प्रवासाचा बेत आखलेल्या शेकडो प्रवाशांनी काढलेली तिकिटं रद्द करून प्रवासाचे नियोजन बदलविले होते. आता ही रद्द करण्यात आलेली गाडी प्रवाशांना सेवा देणार असल्याचे कळविल्यामुळे प्रवाशांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

टॅग्स :nagpurनागपूरrailwayरेल्वे