शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Buldana Bus Accident : बस चालकाला डुलकी लागली अन् २५ प्रवाशांचा होरपळून जीव गेला 

By सुमेध वाघमार | Updated: July 1, 2023 16:49 IST

८०च्या वेगात असलेली १५ टनची बस दुभाजकला धडकली. बसचा ‘एक्सल’ तुटला व याचवेळी बस डाव्या बाजुला कलंडली

नागपूर : विदर्भ ट्रॅव्हल्स बसने समृद्धी महामार्गावर १५२ किलोमीटरचे अंतर कापल्यावर चालकाला डुलकी लागली. बस पोलला धडकली. नंतर रस्ता दुभाजकाला धडक देऊन बस डाव्या बाजूने कलंडत २५ मीटरपर्यंत घासत गेली. बसच्या घर्षणाने इंजिन ऑईलने आणि नंतर डिझेलने पेट घेतला आणि बसमधील २५ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला, असा निष्कर्ष अमरावती आरटीओने काढला. 

भीषण अपघात झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सची ‘एमएच २९ बीई १८१९’ क्रमांकाचा बसला १० मार्च २०२४ पर्यंतचे फिटनेस सर्टिफिकेट प्राप्त आहे. अमरावती ‘आरटीओ’चा निष्कर्षानुसार, ही बस सायंकाळी ५ वाजता नागपूरहून निघाली. वर्धा, यवतमाळ, दाराव्हा होऊन कारंजाला आली. रात्री ११ वाजून ८ मिनीटाने बस समृद्धी महामार्गावर आली. १५२ किलोमीटर अंतर कापल्यानंतर बस पहाटे १ वाजून ३२ मिनीटांनी अपघातस्थळी पोहचली.

मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा; 'त्या' बसबाहेर आयुषला जिवंत पाहून मिठीच मारली

सतत बस चालविल्याने चालकाला डुलकी लागली असावी. बस उजव्या भागातील लोखंडी पोलला धडकली. त्याचवेळी चालकाचा बसवरील ताबा सुटला. ८०च्या वेगात असलेली १५ टनची बस दुभाजकला धडकली. बसचा ‘एक्सल’ तुटला. याचवेळी बस डाव्या बाजुला कलंडली. एक्सलच्या मागे असलेल्या डिझेलची टाकी फुटली. बस जवळपास २५ मीटरपर्यंत दुभाजकाला घासत गेली. इंजिन ऑईलची टाकी आणि सिमेंट रस्त्याचे घर्षणाने आग पकडली. याच दरम्यान फुटलेल्या टाकीतील डिझेलनेही पेट घेतला आणि भीषण अपघात घडला.

टॅग्स :AccidentअपघातSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गnagpurनागपूर