शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नागपुरात   मानवी साखळीद्वारे वेधले ज्वलंत समस्यांकडे लक्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 00:27 IST

‘वुई दी पीपल ऑफ इंडिया’ या बॅनर अंतर्गत शुक्रवारी दुपारी २ वाजता शहरातील वेगवेगळ्या भागात भव्य मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्दे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांंचा केला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘वुई दी पीपल ऑफ इंडिया’ या बॅनर अंतर्गत शुक्रवारी दुपारी २ वाजता शहरातील वेगवेगळ्या भागात भव्य मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. शहरात पहिल्यांदाच अशा प्रकारची मानवी साखळी तयार करण्यात आली होती. यादरम्यान केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा शांतीपूर्वक निषेध करण्यात आला. तसेच देशातील ज्वलंत समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले.देशातील अनियंत्रित महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, महिला अत्याचार, भूकबळी, आर्थिक मंदी, मानव तस्करी, विद्यार्थ्यांवरील अत्याचार, सरकारी कंपन्यांचे खासगीकरण, आरोग्य व शिक्षणाची दयनीय अवस्था, शासकीय एजन्सीचा दुरुपयोग, बाल मजुरी आदी ज्वलंत समस्यांकडे नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले. शहरातील अमरावती रोड, संविधान चौक, व्हेरायची चौक, सक्करदरा, पारडी, गड्डीगोदाम, नुरी कॉलनी, कामठी रोड आदी परिसरात ही मानवी साखळी करण्यात आली. यात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. महिलांनी बलात्कार व महिलांवरील अत्याचार रोखण्याची मागणी यावेळी केली.

टॅग्स :agitationआंदोलनnagpurनागपूर