शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीवरून अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद दिल्याने शिंदे, फडणवीस अस्वस्थ; अनिल देशमुखांचा दावा

By कमलेश वानखेडे | Updated: July 22, 2023 17:26 IST

भाजपचे आमदार नाराज : शिंदे गटातील आमदारांमध्येही अस्वस्थता

नागपूर : जनतेचे प्रश्न बाजूला ठेवून भाजपचे फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. एक वर्षापूर्वी शिवसेना आणि आता राष्ट्रवादी चे आमदार फोडले. जनतेला हे आवडलेले नाही. दिल्लीवरून अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अस्वस्थ आहेत, असा दावा माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केला.

पत्रकारांशी बोलताना देशमुख म्हणाले, शिंदे गटातील आमदारांमध्येही अस्वस्थता आहे. राष्ट्रवादीला चांगली खाती दिली, त्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे, हळुहळु ही नाराजी पुढे येईल. बाहेरच्या पक्षातून आलेल्या आमदारांना मंत्रिपद दिले आणि भाजपच्या आमदारांना मंत्रिपद दिले जात नाही, यामुळे भाजपचे आमदारही खाजगीत नाराजी व्यक्त करीत आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे आता तिसऱ्यांदा दिल्लीला गेले आहेत. कदाचित महाराष्ट्रातील काही प्रश्नांसाठी गेले असतील. राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. दुबार, तीबार पेरणीची वेळ आली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी. बियाणे, खते मिळाली पाहिजे. बोगस बियाणे आणि खतांवर सरकारने लक्ष द्यावे. शेतकऱ्यांना त्वरित कर्ज वाटप झाले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

शक्ती कायद्याचे प्रारुप केंद्राकडे प्रलंबित

- गेल्या सहा महिन्यात राज्यातील ५ हजार ६०० तरुणी आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत. मात्र सरकारला या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आपण मी गृहमंत्री असताना शक्ती कायदा चे प्रारूप तयार केले होते. अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा देण्याचे प्रावधान या कायद्यात आहेकेंद्र शासनाकडे हा प्रस्ताव गेल्या दीड महिन्यापासून प्रलंबित आहे. त्याचा पाठपुरावा सरकारने करण्याची गरज देशमुख यांनी व्यक्त केली.

टॅग्स :PoliticsराजकारणAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAnil Deshmukhअनिल देशमुख