शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्श, तीन अनाथ हिंदू मुलांचे पालक झाले रज्जाक

By कमलेश वानखेडे | Updated: October 28, 2024 18:43 IST

Nagpur : हिंदू समाजातील तीन अनाथ मुलांच्या संगोपनाची उचलली जबाबदारी

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंदू-मुस्लिम द्वेष वाढविण्याचा प्रयत्न होत असताना समाजात असे काही लोक आहेत ज्यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्श घालून दिला आहे. हिंदू किंवा मुस्लिम असण्याआधी ते नेहमीच मानवतेचा पुरस्कार करतात. असाच आदर्श नागपुरात रज्जाक पटेल यांनी प्रस्थापित केला आहे. हिंदू समाजातील तीन अनाथ मुलांच्या संगोपनाची जबाबदारी त्यांनी उचलली आहे.

भारतनगर येथे राहणाऱ्या रवी आणि वैशाली रावत या दाम्पत्याचा आजारपणामुळे मृत्यू झाला. रवीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला तर वैशालीचा किडनी निकामी झाल्याने मृत्यू झाला. विजय, शिवम आणि किरण या तीन मुलांच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्रच हटले. त्यामुळे त्यांच्या भविष्याबाबत व पालनपोषणाबाबत मोठी चिंता निर्माण झाली होती. त्यांचे शेजारी पटेल यांना हा प्रकार बघविल्या गेला नाही. त्यांनी तीनही मुलांचे पालकत्व घेण्याची तयारी दाखविली. रज्जाक पटेल यांनी विजय, शिवम आणि किरण यांच्या संगोपनासोबतच त्यांना इच्छा असेल तोपर्यंत शिक्षण देण्याची जबाबदारी घेतली आहे. आता ते तिघांचेही शिक्षण आणि इतर गरजा सांभाळतील. मी केवळ मानवतेचेच काम केले आहे. त्या मुलांना आधाराची व मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. एक शेजारी व नागरिक म्हणून त्यांना सांभाळणे माझे कर्तव्य आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :nagpurनागपूर