शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

अजित पवार गटाला विदर्भात २० जागा मिळाव्या, धर्मरावबाबा आत्राम यांची मागणी

By कमलेश वानखेडे | Updated: June 21, 2024 15:28 IST

सहा महिन्यांपूर्वीच पालकमंत्रिपद सोडले

नागपूर : लोकसभेच्या निवडणुकीत कुणामुळे जागा कमी मिळाल्या यावर चर्चा कारण्यापेक्षा जास्त जागा निवडून कशा येतील यासाठी प्रयत्न केला पाहिजे. विधानसभेसाठी लवकर जागा वाटप होऊन कामाला लागलो तर २०० जागा निवडून येतील. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) विदर्भात २० जागा मिळाव्या ही मागणी आहे. यापैकी गडचिरोली आणि चंद्रपूर मध्ये मिळून ५ जागा मिळाव्या, अशी मागणी अन्न व औषध प्रशसान राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्रा यांनी केली.

शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना आत्राम म्हणाले, मी सहा महिन्यांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितले होते की मला गोंदियाचे पालकमंत्रिपद झेपणार नाही. मी पालकमंत्रिपद सहा महिने आधीच सोडले. त्यावर शिक्कामोर्तब करायला सांगितले आहे. गडचिरोलीमध्ये विधानसभेच्या जास्त जागा जिंकायचे असेल तर मला पालकमंत्रिपदातून मुक्त करा, अशी विनंती मी केली. अजित पवार यांनी ती मान्य केली आहे. यात नाराजीची बाब नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी चर्चा आम्ही एक वर्षापासून ऐकत आहोत. जेव्हा होईल तेव्हा पाहू. विधान परिषदेवर एक आदिवासी प्रतिनिधी गडचिरोली मधून पाठवला तर त्याचा फायदा होईल, असेही आत्राम म्हणाले. छगन भुजबळ आमचे नेते आहेत. मीदेखील गडचिरोलीची जागा मगितली होती. निवडून देखील आलो असतो. पण आता तो विषय उरला नाही, असे सांगत त्यांनी भूजबळ यांच्या नाराजीवर पडदा टाकला.

टॅग्स :nagpurनागपूर