शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

एअर इंडियाची नागपूर-मुंबई विमानसेवा १० सप्टेंबरपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 21:53 IST

सहा महिने बंद राहिल्यानंतर आता एअर इंडिया नागपूर-मुंबई-नागपूर विमानसेवा सुरू करीत आहे. याचे संचालन १० सप्टेंबरपासून पूर्ववत होणार आहे.

ठळक मुद्देपूर्वीपेक्षा मोठ्या विमानाने होणार संचालनआठवड्यात तीन दिवस चालणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सहा महिने बंद राहिल्यानंतर आता एअर इंडिया नागपूर-मुंबई-नागपूर विमानसेवा सुरू करीत आहे. याचे संचालन १० सप्टेंबरपासून पूर्ववत होणार आहे. एअरलाईन्सने बुकिंगही सुरू केले आहे. या कारणामुळे आता सिव्हील लाईन्स येथील एअर इंडियाच्या कार्यालयात हळूहळू बुकिंगला वेग येत आहे.कोरोना महामारीनंतर लॉकडाऊनच्या सुरुवातीला एअर इंडियाची नियमित उड्डाणे बंद झाली होती. आता एआय ६२७/६२८ उड्डाण आठवड्यात तीन दिवस राहणार आहे. एआय ६२७ मुंबई-नागपूर विमान मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सकाळी ६.१५ वाजता मुंबईहून रवाना होऊन सकाळी ७.४० वाजता नागपुरात पोहोचेल. लॉकडाऊनपूर्वी या उड्डाणाचे संचालन ए-३२० विमानाने करण्यात येत होते. याची प्रवासी क्षमता १५० सिटची होती. आता ए-३२१ विमानाचा उपयोग करण्यात येणार आहे. या विमानाची प्रवासी क्षमता १७० सिटची आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन संपल्यानंतर एअर इंडियाचे नागपूर-दिल्ली-नागपूर विमान आठवड्यात तीन दिवस सुरू आहे. पण वेळेमुळे नागपूर-मुंबई विमानाला मुंबई विमानतळावर स्लॉट मिळाला नव्हता. याच कारणामुळे याचे संचालन थांबले होते.प्रवाशांना मिळणार पॅकेज फूडकेंद्र सरकारची मंजूरी मिळाल्यानंतर आता एअरलाईन्स विमानांमध्ये प्रवाशांसाठी खानपानची सुविधा सुरू करीत आहे.७ सप्टेंबरपासून विमानांमध्ये प्रवाशांना पॅकेज फूड देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया