शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

नागपूर विमानतळावर तीन तास अडकले एअर इंडियाचे प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 00:13 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी रात्री एअर इंडियाच्या विमानाने मुंबईला रवाना होण्यासाठी आलेल्या प्रवाशांना ३ तास वाट पाहावी लागली.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी रात्री एअर इंडियाच्या विमानाने मुंबईला रवाना होण्यासाठी आलेल्या प्रवाशांना ३ तास वाट पाहावी लागली. सायंकाळी मुंबईहून नागपुरात पोहोचणारे एआय ६२९ विमान निर्धारित रात्री ८.४५ या वेळेवर पोहोचले नाही. हे विमान नागपुरातून मुंबईला रात्री ९.२५ वाजता रवाना होते. वृत्त लिहिपर्यंत हे विमान रात्री जवळपास ११.३० ला नागपुरात पोहोचणार आहे. एअर इंडियाच्या सूत्रांनी सांगितले की, विमान मुंबईपूर्वी उदयपूर येथून विलंबाने रवाना झाले. यामुळे नागपुरात पोहोचण्यास उशीर होणार आहे.

विमानतळ कर्मचाऱ्यांचे आंदोलन आजपासून        

 भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) कर्मचारी संघटनेच्या जॉईंट फोरमतर्फे देशातील काही विमानतळाच्या प्रस्तावित खासगीकरणाला विरोध करताना २५ ते २७ सप्टेंबरपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आयएकेयूचे संयुक्त महासचिव डी.बी. सातपुते यांनी दिली. यापूर्वी १८ ते २० सप्टेंबरपर्यंत भोजनावकाश दरम्यान धरणे आंदोलन केले होते. कर्मचाऱ्यांनी केंद्राच्या निर्णयाविरोधात नारेबाजी केली होती. केला. अहमदाबाद, जयपूर, त्रिवेंद्रम, लखनौ, मेंगलोर व गुवाहाटी विमानतळाच्या खासगीकरणाच्या विरोधात भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या सर्व कर्मचारी संघटना आणि असोसिएशनच्या जॉईंट फोरमतर्फे देशातील संबंधित विमानतळावर प्रदर्शन करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर