शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

नागपूर विमानतळावर तीन तास अडकले एअर इंडियाचे प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 00:13 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी रात्री एअर इंडियाच्या विमानाने मुंबईला रवाना होण्यासाठी आलेल्या प्रवाशांना ३ तास वाट पाहावी लागली.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी रात्री एअर इंडियाच्या विमानाने मुंबईला रवाना होण्यासाठी आलेल्या प्रवाशांना ३ तास वाट पाहावी लागली. सायंकाळी मुंबईहून नागपुरात पोहोचणारे एआय ६२९ विमान निर्धारित रात्री ८.४५ या वेळेवर पोहोचले नाही. हे विमान नागपुरातून मुंबईला रात्री ९.२५ वाजता रवाना होते. वृत्त लिहिपर्यंत हे विमान रात्री जवळपास ११.३० ला नागपुरात पोहोचणार आहे. एअर इंडियाच्या सूत्रांनी सांगितले की, विमान मुंबईपूर्वी उदयपूर येथून विलंबाने रवाना झाले. यामुळे नागपुरात पोहोचण्यास उशीर होणार आहे.

विमानतळ कर्मचाऱ्यांचे आंदोलन आजपासून        

 भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) कर्मचारी संघटनेच्या जॉईंट फोरमतर्फे देशातील काही विमानतळाच्या प्रस्तावित खासगीकरणाला विरोध करताना २५ ते २७ सप्टेंबरपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आयएकेयूचे संयुक्त महासचिव डी.बी. सातपुते यांनी दिली. यापूर्वी १८ ते २० सप्टेंबरपर्यंत भोजनावकाश दरम्यान धरणे आंदोलन केले होते. कर्मचाऱ्यांनी केंद्राच्या निर्णयाविरोधात नारेबाजी केली होती. केला. अहमदाबाद, जयपूर, त्रिवेंद्रम, लखनौ, मेंगलोर व गुवाहाटी विमानतळाच्या खासगीकरणाच्या विरोधात भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या सर्व कर्मचारी संघटना आणि असोसिएशनच्या जॉईंट फोरमतर्फे देशातील संबंधित विमानतळावर प्रदर्शन करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर