शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

उद्यापासून १४ एप्रिलपर्यंत कृषी ऊर्जा पर्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य सरकारच्या कृषी पंप वीज कनेक्शन धोरणाबाबत शेतकऱ्यांना माहिती व्हावी, यासाठी महावितरणने १ मार्च ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य सरकारच्या कृषी पंप वीज कनेक्शन धोरणाबाबत शेतकऱ्यांना माहिती व्हावी, यासाठी महावितरणने १ मार्च ते १४ एप्रिल पर्यंत राज्यात कृषी ऊर्जा पर्व आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. महावितरणचे म्हणणे आहे की, या धोरणाअंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषी लाईनद्वारे दिवसा आठ तास वीज देणे, थकीत रकमेत सवलत देणे व पायाभूत यंत्रणा सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाईल.

कृषी ऊर्जा पर्व अंतर्गत जिल्ह्यात पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्या अध्यक्षतेखाली कृषी वीज ग्राहकांचे संमेलन आयोजित केले जातील. यादरम्यान थकबाकी भरणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार केला जाईल. नवीन ग्राहकांना कनेक्शन देण्याचे प्रमाणपत्र दिले जाईल. ग्राम विकास विभाग व जिल्हा परिषद यांच्यासोबत समन्वय साधून हे संमेलने आयोजित केली जातील. याच प्रकारे महिला सशक्तीकरण संकल्पने अंतर्गत ८ मार्च रोजी महिला दिवसानिमित्त थकबाकी भरणाऱ्या महिलांचा सत्कार केला जाईल. महिलांच्या नावावर वीज कनेक्शन देण्यास प्राधान्य दिले जाईल. महिला सरपंच, जनमित्र व कर्मचारी, अंगणवाडी सेविकांचाही सत्कार केला जाईल. या धोरणाच्या प्रचारासाठी जि.प., जिल्हाधिकारी कार्यालय, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, बाजार आदी ठिकाणी होर्डींग व पोस्टर लावले जातील. गावा-गावांमध्ये प्रचार केला जाईल. सोबतच एसएमएस व सोशल मिडियाच्या माध्यमातूनही जागृती केली जाईल. बिलासंदर्भात आलेल्या तक्रारींचा निपटाराही केला जाईल.