शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

लग्न होऊन तीन वर्षे झाली, तरी तरुण मैत्रिणीचा पिच्छा सोडण्यास नकार; नागपूरमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 09:16 IST

मैत्रिणीने त्याच्यावर अतिप्रसंगाचा आरोप लावल्याने अजनी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

नागपूर : लग्न होऊन तीन वर्षे झाली तरी मैत्रिणीचा पिच्छा सोडण्यास तयार नसलेला एक तरुण आता चांगलाच अडचणीत आला आहे. मैत्रिणीने त्याच्यावर अतिप्रसंगाचा आरोप लावल्याने अजनी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. गणेश उर्फ विराज रामभाऊ बोराटे (२७) असे त्याचे नाव आहे. तो मूळचा पुण्याचा रहिवासी असून, अजनीतील एका २७ वर्षीय तरुणीसोबत त्याची २०१७मध्ये फेसबुकवरून ओळख झाली होती. नंतर त्यांची ऑनलाईन मैत्री बहरली.

दरम्यान, भेटीगाठीही वाढल्या अन् मैत्रिणीने दुसऱ्याच एका व्यक्तीशी लग्न केले. त्यामुळे बोराटे कासावीस झाला. त्याने मैत्रिणीसाठी पुणे सोडून नागपुरात मिळेल तो कामधंदा स्वीकारला. संधी मिळेल तेव्हा तो मैत्रिणीला भेटू लागला. अलिकडे ती त्याला टाळू लागल्याने त्याने चक्क तिचे घरच गाठले. २६ ऑगस्टला दुपारी १.३० च्या सुमारास बोराटे मैत्रिणीच्या घरी पोहोचला आणि त्याने तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. समजूत काढूनही तो मानत नसल्याने मैत्रिण घाबरली आणि तिने अजनी ठाण्यात तक्रार नोंदवली. 

टॅग्स :nagpurनागपूरPoliceपोलिस