शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

Aditya Thackeray: 'गावकऱ्यांचे जीवन सुखी करण्यासाठी एकत्र येऊन काम करणे गरजेचं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 20:05 IST

नागपुरात शहिद विजयभाऊ कापसे यांचे स्मृतीप्रित्यर्थ आणि तान्हा पोळ्याच्या निमित्त दक्षिण नागपूर सुभेदार लेआऊटला आले होते.

नागपूर - दसरा मेळावा शिवसेनेचा असतो आणि शिवसेनेचाच राहणार, जनता देखील हे बघत आहे. दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी आम्ही अर्ज देतोय, पण तो अर्ज कुणी स्वीकारत नाही. हे सरकार दडपशाहीचे सरकार आहे. खोके सरकार गद्दारी पुढे नेत आहे, अशी टीका शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी नागपुरात केली. तसेच, गावकऱ्यांचे जीवन सुखी करण्यासाठी एकत्र येऊन काम करणे गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलं. 

नागपुरात शहिद विजयभाऊ कापसे यांचे स्मृतीप्रित्यर्थ आणि तान्हा पोळ्याच्या निमित्त दक्षिण नागपूर सुभेदार लेआऊटला आले होते. त्यावेळी, लहान मुलांसोबत त्यांना भेट दिली. प्रामाणिक माणसाच्या मागे जनताही उभी राहिल. महाराष्ट्रासाठी संधीचं सोनं करु, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. तसेच, गावकऱ्यांचे जीवन सुखी करण्यासाठी एकत्र येऊन काम करणे गरजे असल्याचंही ते म्हणाले. 

शिवसेना शहर प्रमुख दीपक कापसे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मुंबई मनपात बदल्याचे सरकार झाले आहे. त्यांनी परवानगी दिलेली नाही, तरी देखील शिवतीर्थावर शिवसेनेचाच दसरा मेळावा आहे. जनता देखील हे बघत आली आहे. दसरा मेळावा हायजॅक वैगेरे केलेला नाही. या गद्दारांना निमित्त हवं होतं, यांच्याकडून जे नाट्य चाललं ते लोकांना नकोय. माझ्या ज्या यात्रा चालल्या त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय.

'भूमिका मान्य असेल ते सोबत येतील'

संभाजी ब्रिगेडची युतीच्या घोषणेबाबत आदित्य ठाकरे म्हणाले, शिवसेनेनं कुठेही भूमिका सोडली नाही, शिवसेनेची भूमिका कायम आहे. ज्यांना ज्यांना आमचं हिंदुत्व मान्य असेल ते सोबत येतील. ज्यांना आमची भूमिका मान्य असेल ते सोबत येतील.

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेनाnagpurनागपूर