शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

CoronaVirus in Nagpur : नागपुरात दोन दिवसात ८७ मृत्यू, ३१५० नवीन पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 23:13 IST

नागपूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाने भयावह रूप धारण केले आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीच्या दोन दिवसात ३१५० नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर ८७ लोकांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नागपूर शहरातील २६४२, ग्रामीणमधील ४९६, जिल्ह्याबाहेरच्या १२ जणांचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाने भयावह रूप धारण केले आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीच्या दोन दिवसात ३१५० नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर ८७ लोकांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नागपूर शहरातील २६४२, ग्रामीणमधील ४९६, जिल्ह्याबाहेरच्या १२ जणांचा समावेश आहे. तर मृतांमध्ये शहरातील ६५, ग्रामीणमधील १० आणि जिल्ह्याबाहेरचे १२ जण आहेत. ऑगस्ट महिन्यात नागपूर जिल्ह्यात २४,१६३ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर ९१९ जणांचा मृत्यू झाला होता. यामुळे कोरोना आता अनियंत्रित झाल्याचे दिसून येत आहे. परंतु यावर नियंत्रण मिळवण्याची प्रशासनाची कुठलीही तयारी दिसून येत नाही.नागपूर जिल्ह्यात २ सप्टेंबर रोजी १७०३ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. ही आतापर्यंत एका दिवसातील सर्वाधिक संख्या आहे. यामध्ये नागपूर शहरातील १४७४, नागपूर ग्रामीणचे २२१ आणि जिल्ह्याबाहेरच्या ८ जणांचा समावेश आहे. तसेच ४१ मृत्यू झाले. यात २८ शहरातील, ५ ग्रामीणचे आणि ८ जिल्ह्याबाहेरचे आहेत. तसेच १ सप्टेंबर रोजी नागपूर जिल्ह्यात १४४७ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात शहरातील ११६८, ग्रामीणमधल २७५, जिल्ह्याबाहेरचे ४ आहेत. तर ४७ मृत्यू झाले. यात शहरातील ३७, ग्रामीणचे ५, आणि ४ जिल्ह्याबाहेरचे आहे.नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ३२,७०५ पॉझिटिव्ह रुग्ण झाले असून ११३२ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २५,५०० शहरातील आहेत. ६९१३ ग्रामीणमधील तर २९२ जिल्ह्याबाहेरचे आहेत. एकूण मृतांमध्ये शहरातील ८५९, ग्रामीणमदील १६३ आणि जिल्ह्याबाहेरचे ११० आहेत.बुधवारी एंटीजन टेस्टमध्ये ७९९ पॉझिटिव्ह आले. याशिवाय खासगी लॅबमध्ये ४३८, एम्सच्या लॅबमध्ये ७९, मेडिकलच्या लॅबमध्ये ८७, मेयोच्या लॅबमध्ये १८०, माफसू, ७८ आणि निरीच्या लॅबमध्ये ४२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.दोन दिवसात बरे झाले २४१२ कोरोना रुग्णनागपूर जिल्ह्यात ज्या गतीने कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्या गतीने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढलेले नाही. सप्टेंबरच्या सुरुवातीच्या दोन दिवसात २४१२ रुग्ण बरे झाले आहेत. १ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात १३५३ आणि २ सप्टेंबर रोजी १०५९ रुग्ण बरे झाले आहे. आतापर्यंत एकूण २१,६५६ पॉझिटिव्ह रुग्ण बरे झालेले आहेत. बरे होण्याचे प्रमाण ६६.२२ टक्के इतके आहे. परंतु नवीन मिळणाऱ्या पॉझिट्हि रुग्णांमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.अ‍ॅक्टीव्ह ९९१७बरे झालेले २१,६५६मृत ११३२

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूnagpurनागपूर