शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका

By योगेश पांडे | Updated: September 19, 2024 21:55 IST

महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका

नागपूर : राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा या पंधरवड्यात होण्याची दाट शक्यता असून महायुती तसेच महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत सस्पेन्स कायमच आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीमधील घटकपक्षांमध्ये आतापर्यंत झालेल्या चर्चेनंतर ८० टक्के जागावाटप निश्चित करण्यात आले आहे. भाजपकडून २०१९ प्रमाणेच जवळपास १६० जागा लढविण्याचा आग्रह धरण्यात येत असून जवळपास तेवढे उमेदवार रिंगणात उतरविण्यात येतील.

राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. काही जागांवर महायुतीच्या घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या चर्चांनुसार भाजपच सर्वाधिक जागा लढविणार असल्याची माहिती पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. २०१९ मध्ये भाजपने १६४ जागा लढविल्या होत्या. यावेळीदेखील त्याच्या जवळपासच जागा लढविण्याची तयारी करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना तिकीट मिळू शकते त्यांना त्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत.

१० ते २० नोव्हेंबरदरम्यान निवडणूकदरम्यान, राज्यात विधानसभा निवडणूक कधी होणार याबाबत विविध कयास लावण्यात येत आहेत. भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये नवीन सरकार २८ नोव्हेंबरअगोदर स्थापन होणे आवश्यक आहे. त्यामुळे निवडणुकीचे सर्व टप्पे हे १० ते २० नोव्हेंबरदरम्यान होतील. यावेळी निवडणूक जाहीर झाल्यावर लगेच उमेदवारांची नावे जाहीर करण्यावर भाजपचा भर राहणार आहे. 

टॅग्स :MahayutiमहायुतीBJPभाजपाvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024