शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

५० वर्षात बँकांची संख्या तिप्पट, तर ठेवी वाढल्या २६३१ पट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 05:05 IST

माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण १९ जून १९६९ रोजी जाहीर केले, त्याला आज ५० वर्षे पूर्ण झाली.

नागपूर : माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण १९ जून १९६९ रोजी जाहीर केले, त्याला आज ५० वर्षे पूर्ण झाली. या ५० वर्षात देशातील व्यापारी बँकांची संख्या जवळपास तीनपट वाढून ८९ वरून २२२ झाली तर ठेवी मात्र २६३१ पटीने वाढून ४६४६ कोटींवरून तब्बल १२२.२६ लाख कोटींवर पोहोचल्या, अशी माहिती औरंगाबादच्या बँकिंग एज्युकेशन ट्रेनिंग अ‍ॅन्ड रिसर्च अ‍ॅकेडमीने (बेट्रा) संकलित केलेल्या आकडेवारीतून उघड होते.बँकांमधील ठेवी या जनतेच्या आर्थिक प्रगतीच्या मानक असतात या निकषावर जनतेची आर्थिक परिस्थिती सुदृढ झाल्याचा निष्कर्ष निघतो.याच कालावधीत व्यापारी बँकांचे एकूण कर्ज २१४७ पटीने वाढून ३५९९ कोटीवरून ७७.३० लाख कोटींवर गेले आहे. बँकांचे कर्जवाटप हे उद्योग/व्यापार क्षेत्रांची प्रगती दाखवते. यावरून देशातील उद्योग/व्यापार क्षेत्राने किती प्रगती केली त्याचा अंदाज येतो.या कर्जामध्ये प्राधान्य क्षेत्र म्हणजे कृषी, गृहउद्योग, लघु व मध्यम उद्योग युवा/महिला उद्योजकांचे व्यवसाय हे येतात. प्राधान्य क्षेत्राकडील कर्ज ५०४ कोटीवरून तब्बल २५.५५ लाख कोटीवर गेले आहे. प्राधान्य क्षेत्र कर्जाची ही वाढ ५०६५ पट आहे.बँकांच्या ठेवी आणि कर्जवाटप यांचे प्रमाण बँका आर्थिकदृष्ट्या किती सक्षम आहेत ते दर्शवते. साधारणत: ठेवींच्या किमान ६५टक्के कर्जवाटप मानले जाते.भारतीय बँकांचे ठेवी-कर्ज प्रमाण ५० वर्षापूर्वी ७७.५० टक्के होते ते वाढून २०१९ साली ७८.२० टक्के झाले आहे ही चिंतेची बाब आहे.>५० वर्षातील व्यापारी बँकांची प्रगतीक्र. जून १९६९ मार्च २०१९१ व्यापारी बँकांची संख्या ८९ २२२२ शाखांची संख्या ८२६२ १.४१ लाख३ ठेवी रु.४६४६ कोटी रु. १२२.२६ लाख कोटी४ कर्जवाटप रु. ३५९९ कोटी रु. ७७.३० लाख कोटी५ प्राधान्य क्षेत्र कर्ज ५०४ कोटी २५.५३ लाख कोटी६ ठेवींशी कर्जाचे प्रमाण ७७.५०% ७८.२०%