शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

सेवाग्राम एक्स्प्रेसमध्ये दारूच्या ४१५ बॉटल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 23:58 IST

रेल्वे सुरक्षा दलाच्या चमूने शुक्रवारी सकाळी प्लॅटफार्म क्रमांक ६ वर पोहोचलेल्या १२१३९ मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेसमधून दारूच्या ४१५ बॉटल पकडल्या. त्याची किंमत २६ हजार ९७५ रुपये आहे. परंतु दारू पकडलेली रेल्वेगाडी, घटनेची वेळ आणि पकडलेली दारू यावर संशय व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देआरपीएफची कारवाई संशयास्पद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या चमूने शुक्रवारी सकाळी प्लॅटफार्म क्रमांक ६ वर पोहोचलेल्या १२१३९ मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेसमधून दारूच्या ४१५ बॉटल पकडल्या. त्याची किंमत २६ हजार ९७५ रुपये आहे. परंतु दारू पकडलेली रेल्वेगाडी, घटनेची वेळ आणि पकडलेली दारू यावर संशय व्यक्त करण्यात येत आहे.रेल्वे सुरक्षा दलाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी ८.२० वाजता मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेसच्या जनरल कोच क्रमांक सीआर १५४३० मध्ये प्लास्टिकचे दोन पोते संशयास्पद स्थितीत आढळले. त्यात मध्य प्रदेशातील दारूच्या ४१५ बॉटल होत्या. परंतु मुंबई ते नागपूर प्रवासात मध्य प्रदेशातील दारू मिळत असलेले कोणतेच गाव नसून मुंबई मार्गे नागपुरात दारू कशी आणली जाईल हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दररोज नागपुरातून वर्धा, चंद्रपूरला जाणाऱ्या रेल्वेगाड्यात दारूची तस्करी होते. पहिल्यांदा दारुबंदी असलेल्या जिल्ह्यातून नागपुरात दारू आल्याची घटना घडली आहे.कारवाई आश्चर्यचकित करणारीआयआरसीटीसीच्या वेळापत्रकानुसार सेवाग्राम एक्स्प्रेस नागपुरात पोहोचण्याची वेळ सकाळी ६.१० वाजताची आहे. ही गाडी १.५७ तास उशिराने सकाळी ८.०७ वाजता नागपुरात पोहोचली. आरपीएफने कारवाईची वेळ ८.२० वाजता दाखविली आहे. गाडी येताच १३ मिनिटात आरपीएफचे जवान दारूच्या तस्करीची शक्यताच नसलेल्या सेवाग्राम एक्स्प्रेसच्या जनरल कोचपर्यंत गेलेच कसे हा प्रश्न आहे. तो पर्यंत गाडीतील प्रवासीच खाली उतरले नसतील. याबाबत रात्री उशिरापर्यंत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे ही कारवाई बनावट असल्याची शंका व्यक्त करण्यात येत असून या घटनेचा तपास करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :railwayरेल्वेliquor banदारूबंदी