शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

भारतीय राख्यांमुळे चीनला ४ हजार कोटींचा झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 8:00 AM

यावर्षी भारतीय राख्यांची जास्त विक्री होताना दिसत आहे. त्यामुळे या सणाच्या माध्यमातून ४ हजार कोटींचा झटका बसत असल्याचे संकेत व्यापाऱ्यांच्या देशव्यापी खरेदीतून दिसून येत आहे.

ठळक मुद्देकॅटच्या चिनी वस्तूंवरील बहिष्कारला प्रतिसादभारतीय राख्यांना प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे अभियान देशात जोरात सुरू आहे. यावर्षी भारतीय राख्यांची जास्त विक्री होताना दिसत आहे. त्यामुळे या सणाच्या माध्यमातून ४ हजार कोटींचा झटका बसत असल्याचे संकेत व्यापाऱ्यांच्या देशव्यापी खरेदीतून दिसून येत आहे. देशातील ८ कोटी रिटेल व्यापाऱ्यांची संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या अभियानांतर्गत केवळ भारतीय वस्तूंचा स्वीकार आणि व्यापार करण्याचे आवाहन केले होते. हे अभियान १० जूनपासून सुरू केले आहे. हे अभियान यशस्वी होताना दिसत असल्याचे मत कॅटचे अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले, यावर्षी राखी आणि राखी तयार करण्यासाठी लागणाºया वस्तू चीनमधून मागविण्यात आलेल्या नाहीत. संपूर्ण देशात कॅटच्या सहकार्याने भारतीय वस्तूंनी जवळपास १ कोटी राख्या मध्यमवर्ग आणि घरांमध्ये काम करणाऱ्या महिला तसेच अंगणवाडीत काम करणाऱ्या महिलांसह अन्य लोकांनी अनेक प्रकार आणि नवनवीन डिझाईनमध्ये तयार केल्या आहेत. या राख्यांना भारतीय व्यापारी आणि महिलांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे बाजारात भारतीय बनावटीच्या राख्यांची विक्री होताना दिसत आहे.

भरतीया म्हणाले, एका अहवालानुसार देशात दरवर्षी ५० कोटी राख्यांचा व्यवसाय होतो. त्यांची किंमत जवळपास ६ हजार कोटी आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून चीनहून राख्या आणि राख्यांच्या बनावटीच्या जवळपास ४ हजार कोटींचा वस्तू भारतात यायच्या. पण यावर्षी कुणीही आयात केली नाही. कोरोनाच्या भितीमुळे लोक बाजारात गेले नाहीत आणि अनेकांनी ऑनलाईन राख्यांची खरेदी केली. कॅटने भारतीय परंपरेनुसार वैदिक राख्या तयार करण्याचे आवाहन लोकांना केले होते. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. आता यापुढील सणांमध्येही कॅटच्या आवाहनाला प्रतिसाद मिळणार आहे.

 

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधन