शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

२८,७७० विद्यार्थ्यांनी घेतला अकरावीत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 00:27 IST

11th class admission, nagpur news केंद्रीय प्रवेश समितीच्या माध्यमातून महापालिका हद्दीतील ज्युनियर कॉलेजमध्ये अकरावीच्या प्रवेशाच्या तीन फेऱ्या पूर्ण होऊन विशेष फेरीची प्रक्रियाही संपली आहे. आतापर्यंत २८ हजार ७७० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत,

ठळक मुद्देविशेष फेरीत ३,९७० प्रवेश : ३०,४८० अजूनही जागा रिक्त

 लोकमत  न्यूज  नेटवर्क  

नागपूर : केंद्रीय प्रवेश समितीच्या माध्यमातून महापालिका हद्दीतील ज्युनियर कॉलेजमध्ये अकरावीच्या प्रवेशाच्या तीन फेऱ्या पूर्ण होऊन विशेष फेरीची प्रक्रियाही संपली आहे. आतापर्यंत २८ हजार ७७० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत, तर ३० हजार ४८० जागा अजूनही रिक्त आहेत. विशेष फेरीमध्ये ६ हजार ७१२ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यापैकी ३ हजार ९७० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले.

केंद्रीय प्रवेश समितीने अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑगस्ट महिन्यात सुरू केली. प्रवेशाची पहिली फेरी झाल्यानंतर एसईबीसी आरक्षणामुळे दोन महिने प्रक्रिया ठप्प पडली. त्यानंतर ५ डिसेंबरपासून दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीत १३ हजार २५१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. दुसऱ्या फेरीत ६ हजार ९६४ प्रवेश निश्चित झाले. तिसऱ्या फेरीत २ हजार ०८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यानंतर समितीतर्फे विशेष फेरी घेण्यात आली. यात ३ हजार ९७० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. प्रवेशाची पुन्हा एक फेरी होणार आहे. शहरात अकरावीच्या ५९ हजार २५० जागा आहे. ४२ हजार ९६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. झालेल्या सर्व फेऱ्यांमध्ये २८ हजार ७७० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, ३० हजारावर जागा अजूनही रिक्तच आहेत.

टॅग्स :Studentविद्यार्थीnagpurनागपूर