शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

१२ रेल्वेगाड्या येणार ट्रॅकवर : कुलींना मिळणार रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 11:03 PM

कोरोनामुळे रेल्वेगाड्या बंद होत्या. त्यानंतर रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या. परंतु रेल्वेस्थानकावरील १५० पेकी फक्त ४५ कुलींना रोजगार मिळाला आहे. त्यानंतर रेल्वेने आणखी १२ रेल्वेगाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकावरील कुलींमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देअद्यापही १०० कुली बेरोजगार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे रेल्वेगाड्या बंद होत्या. त्यानंतर रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या. परंतु रेल्वेस्थानकावरील १५० पेकी फक्त ४५ कुलींना रोजगार मिळाला आहे. त्यानंतर रेल्वेने आणखी १२ रेल्वेगाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकावरील कुलींमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.रेल्वेस्थानकावर कोरोनामुळे शुकशुकाट पसरला होता. त्यानंतर रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या. रेल्वेस्थानकावर १५० कुली कार्यरत आहेत. सध्या त्यापैकी फक्त ४५ कुली कामावर येत आहेत. त्यातील केवळ ३० कुलींनाच काम मिळत आहे. परंतु आता रेल्वे बोर्डाने आणखी १२ रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कुलींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. काम मिळण्याच्या अपेक्षेने त्यांनी गावाकडून परत नागपूरला येण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. सध्या रेल्वेस्थानकावर आलेल्या प्रवाशांना ७ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येत आहे. परंतु काम मिळण्याच्या अपेक्षेने कुली ७ दिवस आपल्या उदरनिर्वाहाचा खर्च करून येण्यास तयार आहेत.कुलींना ७ दिवसांसाठी क्वारंटाईन करावेरेल्वेने प्रवास करून आलेल्या प्रवाशांना १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येत आहे. परंतु कुली अत्यंत अडचणीत आहेत. त्यामुळे त्यांना ७ दिवस क्वारंटाईन करण्याची गरज आहे.-अब्दुल मस्जीद, रेल्वे कुली कल्याणकारी संस्थाशासनाच्या नियमांचे करीत आहोत पालन१४ दिवस क्वारंटाईन करण्याचा शासनाचा नियम आहे. त्यामुळे आम्ही शासनाच्या नियमांचे पालन करीत आहोत. यात आम्ही कुठलाही बदल करू शकत नाही.-एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर