शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

अधिसंख्य केलेल्या कर्मचार्ऱ्यांना पुन्हा ११ महिन्यांची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:12 IST

अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून नोकरी मिळविल्यानंतर, ज्या कर्मचाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करता आले नाही, त्या कर्मचाऱ्यांना सरकारने अधिसंख्य केले ...

अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून नोकरी मिळविल्यानंतर, ज्या कर्मचाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करता आले नाही, त्या कर्मचाऱ्यांना सरकारने अधिसंख्य केले होते. सर्वोच्च न्यायालयाने वैधता प्रमाणपत्र नसलेल्यांवर कारवाई करण्याचे आदेश २०१७ मध्ये दिले. सरकारने मानवी दृष्टिकोनातून या कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर घेत ११ महिन्याची नियुक्ती दिली. १ जानेवारी २०२० पासून या नियुक्त्या देण्यात आल्या होत्या. ३० नोव्हेंबरला अधिसंख्य पदाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यामुळे या अधिसंख्य पदांना पुन्हा ११ महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला. ही नियुक्ती ११ महिने किंवा कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीपर्यंत असणार आहे. यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.