शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

नागपूर शहरात १०८७ वीज खांब धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 20:45 IST

शहरात रस्त्यावर असलेले तब्बल १०८७ विजेचे खांब धोकादायक आहेत. हे खांब हटविण्यासाठी शहरातील वीज ग्राहकांनी २०११ ते २०१४ दरम्यान प्रत्येक युनिट मागे ९ पैसे दिलेले आहेत. परंतु आर्थिक परिस्थिती खालावल्याने मनपाला खांब हटविण्यासाठी पैसे उपलब्ध करू शकले नाही. दुसरीकडे वीज वितरण कंपनी महावितरणने आपले हात झटकले आहे. परिणामी शहरातील वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे.

ठळक मुद्देअपघाताचा धोका : महावितरण-मनपा अधिकाऱ्यांची टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात रस्त्यावर असलेले तब्बल १०८७ विजेचे खांब धोकादायक आहेत. हे खांब हटविण्यासाठी शहरातील वीज ग्राहकांनी २०११ ते २०१४ दरम्यान प्रत्येक युनिट मागे ९ पैसे दिलेले आहेत. परंतु आर्थिक परिस्थिती खालावल्याने मनपाला खांब हटविण्यासाठी पैसे उपलब्ध करू शकले नाही. दुसरीकडे वीज वितरण कंपनी महावितरणने आपले हात झटकले आहे. परिणामी शहरातील वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे.२००१-०२ मध्ये शहरात आयआरडीपीअंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले. यादरम्यान अनेक वीज खांब रस्त्यांच्या मध्ये आले. मध्ये मनपा व महावितरणने संयुक्तपणे खांब हटविण्यासाठी सर्वे केला. २०११ मध्ये ९१.५ कोटीचे इस्टीमेट तयार झाले. मनपा व महावितरण दोघेही अर्धा अर्धा खर्च उचलणार होते. महावितरणने विद्युत नियामक आयोगाच्या माध्यमतून आपला हिस्सा देण्यासाठी तीन वर्षापर्यंत वीज बिलाच्या माध्यमतून वसुली केली. दुसरीकडे मनपाने केवळ २०.५ कोटी रुपये खर्च केले. ४१ कोटीचे काम होताच खांब हटविण्याचे काम बंद करण्यात आले. ५० कोटीचे काम प्रशासनिक कामात अडकले. आता मनपा असा दावा करीत आहे की, त्यांना सरकारकडून अनुदान मिळाले आहे आणि महावितरणला इस्टीमेट तयार करण्यास सांगण्यात आले आहे.महावितरणनेही सांगितले आहे की, इस्टीमेट तयार केले जात आहे. दुसरीकडे रस्त्यांच्या मध्ये आलेल्या वीज खांबांची यादी वीज वितरण फ्रेंचायसी एसएनडीएलने महावितरणला सोपविली असून, ते हटविण्यासाठी मदत मागितली आहे. मनपा व महावितरणच्या एकूणच कामाची गती पाहता खांब हटविण्याचे काम तातडीने होणार नाही, हे स्पष्ट दिसून येत आहे.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण