लग्न सोहळा संपन्न झाला... वधूची पाठवणी सुरू होती..
भरल्या डोळ्यांनी वडिलांनी लेकीला निरोप दिला.. पाठवणी करताना ते जावयाला म्हणाले...
सासरे- माझ्या मुलीची नीट काळजी घ्या... तिच्या डोळ्यात कधी अश्रू आणू नका...
जावई- हो बाबा... मग कांदे मी चिरत जाईन.. पण भांडी तर तिलाच घासावी लागतील...