मराठी चित्रपटांनी दिल्लीदरबारी त्यांचा दमदार ठसा उमटविला आणि दबदबाही निर्माण केला आहे. नव्या दमाच्या तरुण दिग्दर्शकांच्या पिढीकडे वेगळी शैली आणि दृष्टीही आहे. त्यामुळे दर्जेदार, सकस चित्रपट यापुढेही येत राहतील; परंतु प्रेक्षकांचे पाठबळ मिळवायचे कसे?, ...
शाळेच्या बाहेर गोळ्य़ा बिस्कीटं विकणारा एक लहान मुलगा आणि शाळेत शिकणारी काही मुलं यांची छान मैत्री जमली. आपल्या या गरीब मित्राविषयी एक प्रामाणिक सहानुभूती, ममत्त्व आणि शब्दापलीकडचं एक नातं निर्माण होत गेलं. त्यातूनच आपल्या या मित्रालाही आपल्यासारखं शि ...
मंगळावर कुणी राहत असेल का, या कुतूहलापासून ते थेट मंगळावर स्वारी करण्यापर्यंत पृथ्वीवासीयांची मजल गेली; पण त्यांच्या स्वारीनंतर काही जीवाणू त्यांच्या समवेत तिथेच राहिले असल्याचा शास्त्रज्ञांना आता दाट संशय वाटू लागला आहे. उद्या मंगळावर वसाहत करायची व ...
वैशाख विखारी असूनही तो मोहक, लोभसवाणा वाटतो. वैशाख उपेक्षित असूनही तो अधिक जवळचा वाटतो. जीवनाचा सच्चा सखा-मैतर वाटतो. म्हणून तर रसिकजनांना, हळव्या मनांना वैशाखाची नेहमीच प्रतीक्षा असते. ...
विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे. त्यालाच धक्का लावणारा फुटीरतावाद पुन्हा पुन्हा डोके वर काढतो आहे. आसाममध्ये नुकताच झालेला हिंसाचार त्याचेच द्योतक. ...
अनेक दशके सत्तेवर पूर्ण नियंत्रण असलेल्या लष्कराच्या हातून ही सत्ता निसटल्यावर मॉर्सी-विरोधाचं निमित्त पुढे करून लष्कराने सत्ता खेचून परत आपल्याकडे घेतली आहे. ...
प्रख्यात कवयित्री इंदिरा संत, अर्थात सर्वांच्या अक्का यांची जन्मशताब्दी नुकतीच झाली. त्यानिमित्ताने साहित्यक्षेत्रातील नामवंतांनी विविध पद्धतींनी त्यांचे साहित्यस्मरण केले ...
विद्यार्थ्यांसाठी एखाद्या विषयाचा अभ्यास करताना मुद्दे काढणे आणि नंतर त्या मुद्दय़ांच्या आधारे चिंतन आणि मनन करणे, हे तो विषय मनात पक्का ठसवण्याकरिता फार चांगले. तेव्हाच एखादा विषय आपल्या चित्तात कायमचा राहत असतो. ...