माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे. त्यालाच धक्का लावणारा फुटीरतावाद पुन्हा पुन्हा डोके वर काढतो आहे. आसाममध्ये नुकताच झालेला हिंसाचार त्याचेच द्योतक. ...
अनेक दशके सत्तेवर पूर्ण नियंत्रण असलेल्या लष्कराच्या हातून ही सत्ता निसटल्यावर मॉर्सी-विरोधाचं निमित्त पुढे करून लष्कराने सत्ता खेचून परत आपल्याकडे घेतली आहे. ...
प्रख्यात कवयित्री इंदिरा संत, अर्थात सर्वांच्या अक्का यांची जन्मशताब्दी नुकतीच झाली. त्यानिमित्ताने साहित्यक्षेत्रातील नामवंतांनी विविध पद्धतींनी त्यांचे साहित्यस्मरण केले ...
विद्यार्थ्यांसाठी एखाद्या विषयाचा अभ्यास करताना मुद्दे काढणे आणि नंतर त्या मुद्दय़ांच्या आधारे चिंतन आणि मनन करणे, हे तो विषय मनात पक्का ठसवण्याकरिता फार चांगले. तेव्हाच एखादा विषय आपल्या चित्तात कायमचा राहत असतो. ...
मालवणमधील कुडोपी या गावातील प्रस्तर चित्रे लोहयुगातील असल्याची शक्यता आहे. ही चित्रे कोणत्याही कालखंडातली असली तरी ती आपल्या पूर्वजांची जीवनशैली, कला आणि संस्कृतीच्या अभिरुचीचे दर्शन घडवणारी असल्याने त्यांचे संवर्धन आणि संरक्षण होणे गरजेचे आहे. ...
छडी लागे छमछम..या तत्त्वावर अनेक शिक्षकांचा विश्वास असतो व त्याला जागत ते मुलांना फोडून काढण्याचा उद्योग सतत करत असतात. मात्र, काही शिक्षक मुलांच्या चुका नेहमी पदरात घेतात. त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. ...
सुभाष घई! राज कपूरनंतर चित्रपटसृष्टीत आदरानं घेतलं जाणारं नाव. मात्र, मध्यंतरी चित्रपटांशिवाय इतरच विषयांमधून घई वादग्रस्त झाले. एक-दोन चित्रपटांच्या अपयशानंतर त्यांनी विश्रांती घेतली होती. आता नव्या दमानं पुन्हा ते मैदानात आले ...
ज्येष्ठ तमाशा कलावंत अंकुश संभाजी खाडे ऊर्फ बाळू यांचे २६ एप्रिलला निधन झाले. काळू-बाळू या विनोदी जोडगोळीने सुमारे ६0 वर्षे तमाशा गाजवला. मराठी रसिकांना आनंद दिला. त्यांना वाहिलेली आदरांजली... ...