छत्तीसगडमधील एका छोट्याशा गावातला पर्यावरणप्रेमी. पर्यावरण रक्षणासाठी त्याने उभारलेल्या संघर्षाची दखल अखेर जगाला घ्यावीच लागली. रमेश अग्रवाल यांना पर्यावरणातील नोबेल समजला जाणारा गोल्डमॅन पुरस्कार प्राप्त झाला. न थकता, न खचता केलेल्या लढाईची ही विलक् ...
कावाफीने स्थलांतरित लोकांच्या संदर्भात जे वास्तव त्याच्या कवितेत मांडलंय, तेच दिग्दर्शकाने आपल्या चित्रपटात नेमकं दाखवलंय. युसरी नस्रल्लाहाचा ‘अल मदीना’ या कवितेतूनच त्याला स्फुरला आहे. कविताच एखाद्या चित्रपटाची प्रेरणा असावी, तिनेच कथाशय पुरवावा, हे ...
विज्ञान कथा-कादंबरी हा एक विलक्षण साहित्यप्रकार आहे. मराठीत त्याची पाऊलवाट तब्बल १00 वर्षांपूर्वी घातली गेली. मात्र, ती जास्त रुळली नाही. वाचकांचा प्रतिसाद मिळाला, तरीही लेखकांची संख्या मात्र र्मयादितच राहिली. शतकी वाटचालीच्या निमित्ताने घेतलेला विज् ...
सर्वसामान्यांना प्रवासासाठी रेल्वे हाच उत्तम पर्याय आहे. मात्र, सततच्या अपघातांमुळे तोच प्रवास धोकादायक झाला आहे. सर्वाधिक सुरक्षित प्रवास असलेली रेल्वे आज अशी अपघाताच्या सापळ्यात का सापडली आहे? नुकत्याच झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर घेतलेला रेल ...