छत्तीसगडमधील एका छोट्याशा गावातला पर्यावरणप्रेमी. पर्यावरण रक्षणासाठी त्याने उभारलेल्या संघर्षाची दखल अखेर जगाला घ्यावीच लागली. रमेश अग्रवाल यांना पर्यावरणातील नोबेल समजला जाणारा गोल्डमॅन पुरस्कार प्राप्त झाला. न थकता, न खचता केलेल्या लढाईची ही विलक् ...
कावाफीने स्थलांतरित लोकांच्या संदर्भात जे वास्तव त्याच्या कवितेत मांडलंय, तेच दिग्दर्शकाने आपल्या चित्रपटात नेमकं दाखवलंय. युसरी नस्रल्लाहाचा ‘अल मदीना’ या कवितेतूनच त्याला स्फुरला आहे. कविताच एखाद्या चित्रपटाची प्रेरणा असावी, तिनेच कथाशय पुरवावा, हे ...
विज्ञान कथा-कादंबरी हा एक विलक्षण साहित्यप्रकार आहे. मराठीत त्याची पाऊलवाट तब्बल १00 वर्षांपूर्वी घातली गेली. मात्र, ती जास्त रुळली नाही. वाचकांचा प्रतिसाद मिळाला, तरीही लेखकांची संख्या मात्र र्मयादितच राहिली. शतकी वाटचालीच्या निमित्ताने घेतलेला विज् ...
सर्वसामान्यांना प्रवासासाठी रेल्वे हाच उत्तम पर्याय आहे. मात्र, सततच्या अपघातांमुळे तोच प्रवास धोकादायक झाला आहे. सर्वाधिक सुरक्षित प्रवास असलेली रेल्वे आज अशी अपघाताच्या सापळ्यात का सापडली आहे? नुकत्याच झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर घेतलेला रेल ...
स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजवरच्या काळात विविध क्षेत्रांमध्ये अत्यंत मोलाची अशी स्थित्यंतरे घडून आली. त्यातून नवी आव्हानेही समोर आली. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक बदलांच्या पाऊलवाटा लक्षात घेतल्यानंतरच विकासाची पुढील दिशा सुस्पष्ट होऊ शकणार आहे. ...
दुर्मिळ ऐतिहासिक मूर्ती हा भारताचा सांस्कृतिक ठेवाच नव्हे, तर भूषण आहे. त्याची जपणूक करणे हे सरकारचे व प्रत्येक नागरिकाचेही कर्तव्य आहे. मात्र, याकडे कायम दुर्लक्ष होत आहे. हेच आपल्या नटराजाच्या मूर्तीबाबतही घडले. आता कुठे ऑस्ट्रेलियन शासन ही मूर्ती ...
गोव्यातून मुंबईत आलेली एक साधीभोळी लहानशी पोर. अथक परिश्रमांच्या बळावर तिनं ‘स्वरज्योत्स्ना’ असं नावं मिळवलं. त्या गायला लागल्या, की वाद्यं आपोआप झंकारायला लागत, असं म्हटलं जात असे. गायिका म्हणूनच नव्हे, तर अभिनेत्री म्हणूनही नाव कमावलेल्या जुन्या प ...