राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या प्रवासी जनतेच्या वाहतुकीच्या ज्या विविध स्वरूपांच्या सेवा कार्यरत आहेत, त्यांना बळकटी देण्याची जबाबदारी तसेच घटनात्मक तरतूद संबंधित सरकारांवरच आहे. ...
कोल्हापूर संस्थान-राजदरबाराचे चित्रकार दत्तोबा दळवी यांचे जयसिंगराव हे ज्येष्ठ चिरंजीव. आई, वडील, पाच बहिणी व दोन भाऊ अशी ही कुटुंबव्यवस्था होती. जयसिंगरावांचे शालेय शिक्षण राजाराम हायस्कूल (कोल्हापूर) येथे झाले. ...
सोळाव्या लोकसभेच्या ५४३ जागांचे निकाल लागले आहेत व नवीन सरकार ३१ मेपूर्वी अस्तित्वात येईल. या निवडणुकीत ८१.४५ कोटी मतदार होते व त्यापैकी सरासरी ६0 टक्क्यांनी किमान मतदान केल्याने सुमारे ५0 कोटी मतदारांनी आपला अधिकार बजावला आहे. ...
गोपाळ बोधे सरांचे ब्रीदवाक्य म्हणजे our country needs documentation. त्यामुळेच एका पक्ष्याच्या नजरेतून देशातील भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक सौंदर्य टिपण्याचे अनोखे काम बोधे सरांनी केले. ...
हवाई छायाचित्रणाची आपली स्वतंत्र अशी शैली आणि तंत्र असते. आपला दृष्टिकोन बदलून टाकणारा हा अनुभव असतो. जे आपण नेहमीच्या रोजच्या आयुष्यात पाहू शकत नाही, ते आपल्याला हवाई छायाचित्रणातील आशय दाखवतो. ...
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय समाजामध्ये कोणत्या प्रकारचे बदल झाले. याचा विचार केला तर असे दिसते, की अनेक प्रकारचे बदल घडून आलेले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात असलेली समाजधारणेची पद्धती पूर्णपणे बदललेली आहे. ...