एक काळ होता, शिक्षणक्षेत्र पवित्र समजलं जायचं. पदरमोड करून, खस्ता काढून शिक्षण संस्था स्थापन केल्या जात. आता मात्र निव्वळ पैसे कमवण्याचं साधन म्हणून त्याकडे बघितलं जातं. संस्था चालवणारे ही तसेच आणि त्यांच्या संबंधांतील तिथे येणारेही तसलेच!ो ...
अन्याय सहन करण्याची प्रवृत्ती स्त्रियांनी आता झुगारूनच द्यायला हवी. कटू प्रसंगांमध्ये निर्धाराने उभे राहिल्यास आणि कायद्याचा सक्षम आधार घेतल्यास स्त्रियांवरील अत्याचार नक्की कमी होतील. ...
समाजाला आपल्या कवितेतून सतत आश्वस्त करणारे हिंदी कवी केदारनाथ सिंह यांना भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळणं त्यांना अपेक्षितच होतं कारण वर्तमानकाळात त्यांच्याइतकी प्रगल्भ व अस्वस्थ करणारी कविता लिहिणारा दुसरा कवी दिसत ...
ज्ञानसंपादन हा शिक्षणाचा मूळ उद्देशही आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये जवळ-जवळ दुर्लक्षिला जातो. ज्याच्याजवळ जास्त पदव्या आणि प्रमाणपत्रे असतील तो विद्वान, असे समजले जाते. ‘अथा तो ज्ञानजिज्ञासा’ हे सूत्रच हरवून गेले आहे. अर्थ जिज्ञासा तेवढी उरली आहे. ...
केंद्रीय मनुष्यबळ खात्याने नवे शैक्षणिक धोरण आखण्याचे सूतोवाच केले आहे. १९८६ नंतर नवे शैक्षणिक धोरण आखले गेले नव्हते. आजवर दुर्लक्षित राहिलेल्या या विषयामुळे उच्च शिक्षणात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक ...
राजकीय क्षेत्रांतील अराजक नष्ट करण्यासाठी आज सत्तेवर असलेल्या सरकारलाच आसूड हातांत घेऊन काम करायला सुरुवात करावी लागेल. अन्याय, भ्रष्टाचार, अकार्यक्षमता, कामातील कुचराई, पक्षपाती वागणूक हे किंवा यांसारखे अन्य गुन्हे करणार्यांना, ते करणार्यांचा पक्ष ...
यंदाच्या कान महोत्सवाची ‘डिस्कव्हरी’ होती ‘रन’ हा आफ्रिकन चित्रपट! फिलिप लाकोते याचा हा पहिलाच चित्रपट! कथानायकाचं नावच आहे रन. तो म्हणतो, ‘‘मी धावतोय माझा स्वातंत्र्याचा हक्क अबाधित राखण्यासाठी!’’ ...
कर्नाटकातील धारवाड येथे शाहू महाराजांच्या शिक्षणाची खास व्यवस्था करण्यात आली होती. शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त (२६ जून) त्यांच्या धारवाडमधील वास्तव्यावर नव्याने टाकलेला प्रकाश.. ...
सार्वजनिक क्षेत्रातील सरकारची मालकी कमी करण्याचा मुद्दा नवा नाही. आता पुन्हा एकदा हा मुद्दा उसळून वर आला आहे. सध्या जी पावले उचलली जात आहेत, त्यावरून सरकारचा मालकी हक्क कायम ठेवत बँकांची कार्यक्षमता वाढविण्याचे उपाय मान्य होणे कठीण आहे. ...
पोलीस भरतीची प्रक्रिया चालू असताना ५ युवकांचा बळी जावा, ही अत्यंत शरमेची आणि धक्कादायक गोष्ट आहे. मुळात भरतीसाठी युवकांना ५ किलोमीटर धावायला लावण्याची कल्पना कोणाच्या सुपीक डोक्यातून निघाली, ते तपासून पाहायला हवे. ...