महाराष्ट्रात मद्यप्रसार वाढतो आहे, फसवे युक्तिवाद करून त्याचे सर्मथन करण्याचा प्रयत्न केला जाताना दिसतो; पण मद्यशाही लोकशाहीपुढे केवढे गंभीर संकट उभे करीत आहे, याचे हे परखड चिंतन. ...
ग्रामीण भागातून शहरात शिकण्यासाठी येणारी अनेक मुलं आर्थिक अडचणी, भाषा, तसेच अन्य समस्या यांमुळे मनाने खचतात, मागे पडतात. योग्य वेळी त्यांना मार्गदर्शन मिळालं, तर चांगलं असतंच; पण त्याहीपेक्षा आंतरिक सार्मथ्य फार मोठं असतं. योगविद्येने ते मिळवता येतं. ...
नैसर्गिक संकटे आपल्याला नवीन नाहीत.या वर्षीही पावसाने दिलेली ओढ,पाण्याची टंचाई आणि त्यातून भेडसावणारे दुष्काळाचे सावट या सार्यांच्या पार्श्वभूमीवरही कायमस्वरूपी उपाययोजना करावयाला आपण सज्ज होत नाही. कृती करणे तर दूरच. नियोजनाच्या पातळीवरही आनंदच आ ...
मराठी साहित्याचा अभ्यास आशय व अभिव्यक्ती या दोन्ही अंगांनी करणारे ज्येष्ठ समीक्षक व साहित्यिक डॉ. द. भि. कुलकर्णी हे येत्या २५ जुलै रोजी ८0व्या वर्षात पदार्पण करत आहेत. मानसशास्त्रापासून आयुर्वेदापर्यंत, तुकारामांपासून इंग्रजी साहित्यापर्यंत, शिल्पकल ...
कोणत्याही क्रांतीपूर्वी समाजमनाची मशागत करावी लागते. फ्रेंच राज्यक्रांतीही याला अपवाद नव्हती. अन्यायग्रस्त फ्रेंच नागरिकांना काही विचारवंतांनी चेतवले व संतापलेल्या लोकांनी जुलमी राजेशाहीला जोराचा धक्का दिला. जगाला स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्त्व ...
एखाद्याच्या आयुष्यात उमेदीची वर्षे असतात तरी किती? फार तर आठ, दहा! म्हणूनच वयाची तब्बल १0२ वर्षे नित्यनूतन विचार करत त्याप्रमाणेच आयुष्य जगणार्या जोहरा सहगल या वेगळ्या ठरतात. शंभर वर्षे झालेल्या चित्रपटसृष्टीच्याही आधी १ वर्ष जन्म झालेल्या या ज्येष ...
किल्ले हे शून्यातून उभे राहिलेल्या मराठी साम्राज्याचे वैभव तर आहेतच; पण आधुनिक महाराष्ट्राची ती मानचिन्हेही आहेत. मात्र, त्याकडे आपले म्हणावे तसे लक्ष नाही. त्यामुळेच त्यांची पडझड होत असतानाही आपण शांत असतो. त्यातूनच आता या किल्ल्यांची विक्रीही सुरू ...
निवडणुकीने अध्यक्ष झालेल्या राजनाथसिंहांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीची अजून दीड वर्ष शिल्लक होती. त्यांना बदलवून अमित शहा यांची नियुक्ती झाली. पुढील दीड वर्ष शहांना पक्ष ‘हर वॉर्ड- हर घर’ पोहोचवायचा आहे. आतापर्यंत ४२ लहान-मोठय़ा निवडणुका जिंकलेल्या ...
जगातील सर्वाधिक देश ज्यात सहभागी होतात, ती स्पर्धा म्हणजे फुटबॉल विश्वचषक. त्यावर सोनेरी मोहोर उमटवली र्जमनीने. खरं तर जग जिंकल्यासारखाच हा आनंद; पण तरीही कुठेही उन्माद नाही.. मस्ती नाही. काटेकोर नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी हा परफेक्शनचा र्जमन मंत ...
जनतेच्या रक्षणासाठी सदैव दक्ष असतो तो पोलीस. पण, जर तोच आत्महत्या करू लागला तर..? नुकत्याच जाहीर झालेला एनसीआरबीचा अहवाल हेच सांगतोय.. का येते पोलिसावर अशी वेळ? नक्की काय कारणं आहेत त्याच्या अस्वस्थेमागची..? ...