स्वातंत्र्य लढय़ातील एक सेनानी, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभावी नेते, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पं. जवाहरलाल नेहरू यांचा भारताच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीच्या जडण-घडणीवर सुमारे चार दशके मोठय़ा प्रमाणावर प्रभाव होता. ...
‘हायटेक टेक्नॉलॉजी’ने सगळे जीवनच व्यापून टाकले आहे. कुटुंब नियोजनासारख्या आतापर्यंत सर्वांनीच हात टेकलेल्या समस्येतही या तंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे. एक मायक्रोचिप शरीरात बसवली, की सलग १६ वर्षे गर्भधारणेची भीती नाही, असे संशोधन नुकतेच यशस्वी झाले आहे ...
दारू उत्पादकांना दीर्घ काळ दारू पिणारा ग्राहक हवा असतो. यासाठीच त्यांच्याकडून युवकांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपल्याकडे युवकांबरोबरच काही प्रमाणात तरुण मुलीही या व्यसनाची शिकार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. ...
निरपेक्षपणे एखादी गोष्ट करत राहिल्यास त्याचे फळ नक्की मिळते. त्यासाठी सातत्य, धीर आणि चिकाटी अत्यंत महत्त्वाची. अपेक्षित गोष्ट कमी कालावधीत मिळावी, अशा आशेपोटी हाती केवळ निराशाच येते, तेव्हा निरपेक्षपणे विश्वासाने आपले काम चालू ठेवा, यश तुमचेच. ...
पाण्याचा बेपर्वाईने वापर करणारा भारतासारखा जगात दुसरा देश नाही. इथे पडणार्या एकूण पावसापैकी २५ टक्के पाणी साठवले, तरी देशाला पाणीटंचाईची झळ कधी बसणार नाही; पण त्याकडे दुर्लक्ष करून आहे ते पाणी कसेही वापरायचे व नसेल तेव्हा पावसाच्या नावाने शंख करत बस ...
पाणी जीवन आहे, असे आपण फक्त म्हणत असतो. प्रत्यक्षात त्याचा वापर मात्र बेपर्वाईने करतो. हे असेच सुरू राहिले, तर निसर्ग क्षमा करणार नाही. त्याआधीच जागे होऊन जलपुनर्भरणासारखे उपाय अमलात आणण्यास सुरुवात करायला हवी. कमी खर्चाचा हा उपाय शहरात व ग्रामीण भा ...
शासकीय सेवेत असाल, तर फक्त स्वत:च्याच उन्नतीचा नव्हे, तर एकंदर समाजाच्याच उन्नतीचा विचार करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. फक्त स्वत:चाच विचार करणे कमी करून आपले काम आणि वर्तन हे सर्वांच्याच फायद्याचे कसे होईल, याचा विचार करण्यावर भर द्यावा ...
मलेशियाला जाणारे प्रवासी विमान युक्रेनमधून जात असताना दहशतवाद्यांनी क्षेपणास्त्राने उडवले. सैनिकी मार्याने प्रवासी विमान नष्ट करणे ही भविष्यासाठी धोक्याची घंटा आहे. हा विषय फक्त युक्रेन-रशिया वादापुरता नसून, दहशतवादाचा धोका असणार्या सगळ्याच देशांसा ...
चीन येथे होणार्या यूथ ऑलिम्पिकसाठी निवड झालेली कोल्हापूरच्या पहिली महिला कुस्तीगीर रेश्मा माने हिचे वडील म्हणजे मुलीच्या यशासाठी झपाटलेला माणूस आहे. तिच्या यशासाठी दिवस-रात्र झटून त्यांची अथक मेहनत सुरू आहे. भविष्यासाठी धडपडणार्या या बाप-लेकीची ही ...
सासरी छळ होणार्या महिलांसाठी असलेल्या ‘४९८ अ’ या कलमाचा पुरुषांच्या विरोधात गैरवापर होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधी काही आदेश अलीकडेच जारी केले. काही स्त्रीवादी संघटनांकडून हे आदेश महिलांच्या विरोधात असल्याचे बोलले जा ...