मुलं म्हणजे फुलं असं म्हणतात; मात्र प्रत्येकाच्याच नशिबी असं फुलासारखं राहणं येत नाही. अनेकांना लहान असतानाच नरकयातना भोगायला लागतात. त्यातून घरातल्यांकडूनच असा जाच होत असला, तर सुटका करायलाही कोणी येत नाही. अशाच एका मुलाची सुन्न करणारी कहाणी.. ...
राजकीय पक्षांचा एक छुपा अजेंडा असतो. आज कदाचित विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे एकत्र येऊन आघाड्या/युत्या करतील, पण प्रत्यक्षात निवडणुकीनंतर विविध समूहांचे, घटकांचे प्रश्न, विचारप्रणालीचे मुद्दे पुढे येतील. तेव्हा या आघाड्या/युत्या टिकतीलच ...
महाराष्ट्रात मद्यप्रसार वाढतो आहे, फसवे युक्तिवाद करून त्याचे सर्मथन करण्याचा प्रयत्न केला जाताना दिसतो; पण मद्यशाही लोकशाहीपुढे केवढे गंभीर संकट उभे करीत आहे, याचे हे परखड चिंतन. ...
ग्रामीण भागातून शहरात शिकण्यासाठी येणारी अनेक मुलं आर्थिक अडचणी, भाषा, तसेच अन्य समस्या यांमुळे मनाने खचतात, मागे पडतात. योग्य वेळी त्यांना मार्गदर्शन मिळालं, तर चांगलं असतंच; पण त्याहीपेक्षा आंतरिक सार्मथ्य फार मोठं असतं. योगविद्येने ते मिळवता येतं. ...
नैसर्गिक संकटे आपल्याला नवीन नाहीत.या वर्षीही पावसाने दिलेली ओढ,पाण्याची टंचाई आणि त्यातून भेडसावणारे दुष्काळाचे सावट या सार्यांच्या पार्श्वभूमीवरही कायमस्वरूपी उपाययोजना करावयाला आपण सज्ज होत नाही. कृती करणे तर दूरच. नियोजनाच्या पातळीवरही आनंदच आ ...
मराठी साहित्याचा अभ्यास आशय व अभिव्यक्ती या दोन्ही अंगांनी करणारे ज्येष्ठ समीक्षक व साहित्यिक डॉ. द. भि. कुलकर्णी हे येत्या २५ जुलै रोजी ८0व्या वर्षात पदार्पण करत आहेत. मानसशास्त्रापासून आयुर्वेदापर्यंत, तुकारामांपासून इंग्रजी साहित्यापर्यंत, शिल्पकल ...
कोणत्याही क्रांतीपूर्वी समाजमनाची मशागत करावी लागते. फ्रेंच राज्यक्रांतीही याला अपवाद नव्हती. अन्यायग्रस्त फ्रेंच नागरिकांना काही विचारवंतांनी चेतवले व संतापलेल्या लोकांनी जुलमी राजेशाहीला जोराचा धक्का दिला. जगाला स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्त्व ...
एखाद्याच्या आयुष्यात उमेदीची वर्षे असतात तरी किती? फार तर आठ, दहा! म्हणूनच वयाची तब्बल १0२ वर्षे नित्यनूतन विचार करत त्याप्रमाणेच आयुष्य जगणार्या जोहरा सहगल या वेगळ्या ठरतात. शंभर वर्षे झालेल्या चित्रपटसृष्टीच्याही आधी १ वर्ष जन्म झालेल्या या ज्येष ...
किल्ले हे शून्यातून उभे राहिलेल्या मराठी साम्राज्याचे वैभव तर आहेतच; पण आधुनिक महाराष्ट्राची ती मानचिन्हेही आहेत. मात्र, त्याकडे आपले म्हणावे तसे लक्ष नाही. त्यामुळेच त्यांची पडझड होत असतानाही आपण शांत असतो. त्यातूनच आता या किल्ल्यांची विक्रीही सुरू ...
निवडणुकीने अध्यक्ष झालेल्या राजनाथसिंहांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीची अजून दीड वर्ष शिल्लक होती. त्यांना बदलवून अमित शहा यांची नियुक्ती झाली. पुढील दीड वर्ष शहांना पक्ष ‘हर वॉर्ड- हर घर’ पोहोचवायचा आहे. आतापर्यंत ४२ लहान-मोठय़ा निवडणुका जिंकलेल्या ...